श्राद्धाचे महत्त्व आणि आवश्यकता

श्राद्धाचे महत्त्व आणि आवश्यकता

श्राद्धादी कर्मे न केल्यास पितर रुष्ट होतात आणि त्यांच्या वंशजांना त्रास होतो, हे लक्षात येते. सर्व भौतिक प्रयत्न करूनसुद्धा जेव्हा असे त्रास दूर होत नाहीत, त्या वेळी असे त्रास पूर्वजांमुळे होतात, असे अनुमान करता येते.

दत्ताचा नामजप

दत्ताचा नामजप

श्री दत्त ही पूर्वजांना पुढील गती देणारी देवता आहे. त्यामुळे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप नियमित केल्यास पूर्वजांच्या त्रासांपासून आपली मुक्तता होऊ शकते.

श्री गणेशाचे कार्य आणि वैशिष्ट्ये, त्याची कार्यरत शक्ती अन् विविध अवतार

श्री गणेशाचे कार्य आणि वैशिष्ट्ये, त्याची कार्यरत शक्ती अन् विविध अवतार

श्री गणेशाचे कार्य आणि वैशिष्ट्ये; त्याची कार्यरत शक्ती, श्री गणेशाचे विविध अवतार आणि श्री गणेशाची विविध रूपे; त्यांची वैशिष्ट्ये आणि कार्यरत शक्ती यासंदर्भात माहिती पाहूया …

गणेशोत्सवानिमित्त सात्त्विक रांगोळ्या !

गणेशोत्सवानिमित्त सात्त्विक रांगोळ्या !

गणेशोत्सव म्हणजे मांगल्याचे क्षण. तो साजरा करतांना भक्तीभावाने रांगोळ्या काढल्या जातात. त्यामुळे आनंदाच्या वातावरणात भर पडते. गणेशोत्सवात काढण्यासाठी उपयुक्त ठरतील, अशा काही रांगोळ्या येथे प्रसिद्ध करत आहोत.

अथर्वशीर्ष म्हणतांना पाळावयाचे नियम आणि लाभ

अथर्वशीर्ष म्हणतांना पाळावयाचे नियम आणि लाभ

भगवान जैमिनीऋषींचे शिष्य गणकऋषी यांनी श्री गणपति अथर्वशीर्ष लिहिले. बहुतेक मंत्रांत देवतेचे ध्यान, म्हणजे मूर्तीचे वर्णन आधी असते आणि स्तुती नंतर असते. याउलट अथर्वशीर्षात स्तुती आधी आणि ध्यान नंतर आहे.

धार्मिक उत्सवांमधील चुका टाळा !

धार्मिक उत्सवांमधील चुका टाळा !

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी परळीतील वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये लावणी, कव्वाली, हास्य-विनोद या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यात करा !

गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यात करा !

गणेशभक्तांनो, गणेश चतुर्थीच्या काळात तुम्ही श्री गणेशाची भक्तीभावे अन् धर्मशास्त्रानुसार सेवा केली. आता त्याचे शास्त्रानुसार विसर्जन करण्याऐवजी, प्रसिद्धीसाठी पर्यावरण रक्षणाचा बनाव करणार्‍या नास्तिकांच्या हाती मूर्ती सोपवणार आहात का ?

श्री गणेशचतुर्थीच्या व्रताविषयी नेहमी विचारल्या जाणार्‍या काही शंका आणि त्यांची उत्तरे

श्री गणेशचतुर्थीच्या व्रताविषयी नेहमी विचारल्या जाणार्‍या काही शंका आणि त्यांची उत्तरे

श्री गणेशचतुर्थीचे व्रत कुटुंबात कोणी करावे ?, गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रतिवर्षी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना का करतात ?, गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रतिवर्षी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना का करतात ? – अशा शंका आणि त्यांची उत्तरे पाहूया.

एकात्म मानव दर्शन – सुयोग्य शासन !

एकात्म मानव दर्शन – सुयोग्य शासन !

‘धर्मकारणाच्या प्रकाशात राष्ट्रकारण आणि त्यासाठी राजकारण ही भारतीय परंपरा आहे. धर्म म्हणजे समाजाची धारणा करणारी जीवनदृष्टी, जीवनमूल्ये. धर्म म्हणजे नियमसमूह, ‘रिलिजन’, ‘मजहब’ किंवा केवळ उपासनापद्धत किंवा कर्मकांड नव्हे.