गर्भधारणेपूर्व शरीर आणि मन यांची सिद्धता : आयुर्वेदाचे मार्गदर्शन
आजच्या काळात अनेक दांपत्य गर्भधारणेसाठी प्रयत्न करतात; परंतु योग्य सिद्धता न करता गर्भधारणा झाल्यास पुढे काही अडचणी निर्माण होऊ शकतात.
आजच्या काळात अनेक दांपत्य गर्भधारणेसाठी प्रयत्न करतात; परंतु योग्य सिद्धता न करता गर्भधारणा झाल्यास पुढे काही अडचणी निर्माण होऊ शकतात.
जेव्हा लसिका वाहिन्यांमध्ये अडथळा येतो, तेव्हा शरिराचे काही अवयव सुजतात. संसर्गामुळे लसिका ग्रंथींमध्ये सूज येऊ शकते. यात लसिका द्रव, लसिका वाहिन्या आणि लसिका ग्रंथी (उदा. काखा, मान) यांचा समावेश होतो.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक दांपत्यांना गर्भधारणा होण्यात अडचणी येतांना दिसतात. ही समस्या केवळ शारीरिक नसून मानसिक, आहारविहार आणि जीवनशैली यांच्याशीही संबंधित आहे.
दीर्घकाळ सूज राहिली, तर त्वचा ताणली जाऊन कडक होऊ शकते आणि संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे सूज ही केवळ दिसणारी समस्या नसून ती कार्यक्षमतेवर परिणाम करणारी समस्या आहे.’
लग्नानंतर स्त्रीच्या आयुष्यात शारीरिक, मानसिक आणि सामाजिक, असे अनेक पालट घडून येतात. नवीन वातावरण, दिनचर्येतील पालट, आहारातील अनियमितता, लैंगिक जीवनाचा प्रारंभ, तसेच मानसिक ताण यांचा थेट परिणाम स्त्रीच्या प्रजनन आरोग्यावर होऊ शकतो.
आजच्या पालटत्या जीवनशैलीत अयोग्य स्वच्छता पद्धत, रासायनिक उत्पादने, ताणतणाव आणि चुकीच्या सवयींमुळे अनेक स्त्रियांना योनीसंबंधित तक्रारी भेडसावत आहेत. आयुर्वेद योनी आरोग्याकडे केवळ स्वच्छतेच्या दृष्टीने न पहाता दोष-संतुलन आणि स्रोतस शुद्धीच्या दृष्टीने पहातो.
५ एप्रिल या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘पेरिमेनोपॉज’ आणि व्यायाम, ‘पेरिमेनोपॉज’मध्ये दिसणारे शारीरिक अन् मानसिक पालट, तसेच शरिराचे वजन पेलवून केले जाणारे व्यायाम, शक्तीवर्धक आणि प्रतिरोधक व्यायाम केल्यामुळे होणारे पालट’….
लोकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी अन् रुग्णांवर दुष्परिणाम न करणारी उपचारपद्धत शोधून मानवजातीला नवसंजीवनी प्रदान करणार्या डॉ. सॅम्युअल हानेमान यांना आमचा कोटीशः प्रणाम !
रिकाम्या पोटी, रात्री, भूक लागली म्हणून, ‘ॲसिडिटी’ (पित्त) वाटली म्हणून प्यायलेले ग्लासभर ताक त्यातून विकतचे, शिळे किंवा थंडगार असेल, तर पोटाला गच्च करते, त्रास वाढवते,..
आयुर्वेदानुसार ‘वजनवाढ ही शरिरातील दोष, धातू आणि अग्नी यांच्या असंतुलनामुळे निर्माण होणारी अवस्था आहे. आयुर्वेदात वजन वाढ, म्हणजे शरिरात मेद धातूचे प्रमाण वाढणे’, असे मानले जाते. जेव्हा जठराग्नी मंद होतो, तेव्हा अन्न पूर्णपणे पचत नाही आणि शरिरात आम सिद्ध होतो.