
१. ध्यानामुळे शरिरातील ‘कोर्टिसोल’ या ‘स्ट्रेस हार्मोन्स’ची (मानवी शरिरातील तणाव निर्माण करणारे संप्रेरक) पातळी न्यून होते, ज्यामुळे चिंता, नैराश्य आणि चिडचिड दूर होण्यास साहाय्य होते.

२. स्मरणशक्ती, ‘मूड’ (मन:स्थिती), झोप, भूक या गोष्टी नीट ठेवणार्या ‘एन्डोकॅनाबिनोईड सिस्टम’वर थेट परिणाम करून वरील गोष्टी सुधारायला साहाय्य करते.
३. एकाग्रता आणि स्मरणशक्ती यांमध्ये वाढ होते.
४. मोठ्या माणसांमध्ये रक्तदाब नियंत्रित रहायला साहाय्य होते. हृदयाचे स्वास्थ्य सुधारते. शरिराचा विदाह न्यून होऊन रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता सुधारते.
५. सध्याच्या काळात आवश्यकतेची आणि शिकवायला लागणारी गोष्ट म्हणजे भावनांवर सुनियंत्रण. ध्यानाने ही क्षमता वाढते.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.

अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !