प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !

‘आसन म्हणजे लाकडी पाटावर बसावे अथवा दर्भासन असावे किंवा धूतवस्त्राचे आसनही चालेल. आसन सुखदायी असावे. ‘चित्त विचलित होणार नाही’, असे मृदु आसन असावे. पाठीचा कणा ताठ असावा. मान सरळ असावी. आरामात बसावे. भिंतीला टेकून, कुशीवर पडून अथवा आडवे होऊन संध्योपासना करू नये. संध्या मध्येच खंडित करून कुणाशी बोलू नये. आदळ-आपट नको. आल्या-गेल्याशी बोलणे नको. खाणाखुणा नकोत.
आरंभी आचमन करायचे. नंतर विष्णूला २४ नावांनी नमस्कार करायचा आहे. संध्येत जे जल अर्घ्य म्हणून दिले जाते, त्याचे वज्र बनून ते असुरांना मारते. ‘त्रिपदा गायत्री’, ‘ॐ कार ब्रह्म,’ ‘ऋतं च सत्यम्’ या वेदमंत्रात असुरप्रतिकाराचे सामर्थ्य आहे.
सूर्याेदयापूर्वी २ घंटे पूजा इत्यादी आन्हिक उरकल्यावर गायत्री मंत्रोपासनेकरता सर्वाेत्कृष्ट वेळ आहे. शास्त्रांनी सांगितले आहे की, अरुणोदयापर्यंत गायत्री मंत्र जप करावा. सूर्याेदयाला प्रातः संध्या करावी.’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, ऑगस्ट २००९)
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, आपत्काळातील मार्गदर्शक म्हणून ‘सनातन प्रभात’मधील साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शन संग्रही ठेवा !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !
देवाची आवड असणार्या आणि मुलीला सेवा करायला प्रोत्साहन देणार्या आगवे (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमती गजानन नाखरे (वय ८२ वर्षे) !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !