‘पाखंडाचे खंडण’ करण्यासाठी धर्मग्रंथांचा अभ्यास हाच एक रामबाण उपाय !

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामी यांचे विचारधन !

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

कलिकाळ भीषण आहे. पाखंडच धर्माचे सोंग घेऊन सजले आहेत. त्याहूनही आश्चर्य असे की, पाखंडाच्या त्या सोंगामध्ये सगळ्यांना आकर्षून घेण्याची अदभुत शक्ती आहे. त्या प्रचंड आकर्षणापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी धर्मग्रंथांचा अभ्यास हा एकच रामबाण उपाय आहे. अर्थात् ‘पाखंड खंडण’ हीच आमची भूमिका आहे.

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०१८)