प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामी यांचे विचारधन !

कलिकाळ भीषण आहे. पाखंडच धर्माचे सोंग घेऊन सजले आहेत. त्याहूनही आश्चर्य असे की, पाखंडाच्या त्या सोंगामध्ये सगळ्यांना आकर्षून घेण्याची अदभुत शक्ती आहे. त्या प्रचंड आकर्षणापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी धर्मग्रंथांचा अभ्यास हा एकच रामबाण उपाय आहे. अर्थात् ‘पाखंड खंडण’ हीच आमची भूमिका आहे.
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०१८)
धर्मशास्त्र काय सांगते ?
नामजपाचे महत्त्व !
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !