प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !

ज्ञान होण्याआधी व्यवहार खोटा म्हणणे धाडसाचे आहे. शास्त्र, नीती, देशभक्ती यांचा त्याग करणे, हा महाअपराध आहे; पण परमात्मज्ञानाच्या नंतर व्यवहाराला कवटाळणे वेडेपणाचे होईल. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०१८)
आयुष्यात जमा पूंजीपेक्षा साधना महत्त्वाची !
‘मनाचे श्लोक’रूपी संस्कारत्ने !
आयुष्यभर साधना करण्याचे महत्त्व !
हृदयाची पवित्रता आणि वाक्संयम यांच्यामुळे शब्दांचे चैतन्य निर्माण होते !
गुरुबोध