असे भारतात होण्यापूर्वी हिंदु राष्ट्र स्थापन करा !
तालिबान आता वास्तव बनले आहे. हे समजून घेतले पाहिजे. शरीयत कायद्याद्वारे तालिबानने अफगाणिस्तानात सरकार चालवावे, असे विधान जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे.
तालिबान आता वास्तव बनले आहे. हे समजून घेतले पाहिजे. शरीयत कायद्याद्वारे तालिबानने अफगाणिस्तानात सरकार चालवावे, असे विधान जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे.
मला अपेक्षा आहे की, अफगाणिस्तानमध्ये तालिबान इस्लामी नियमांच्या आधारावर चांगल्या पद्धतीने शासन करील आणि त्याच्याकडून मानवाधिकारांचा सन्मान राखला जाईल, असे मत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी व्यक्त केले.
मंदिराच्या भूमीचा आणि संपत्तीचा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा त्या मंदिरातील देवताच ‘मालक’ म्हणून संबोधली जायला हवी. पुजारी हा केवळ पूजा करतो आणि संपत्तीचे व्यवस्थापन करतो, असा निकाल सर्वाेच्च न्यायालयाने दिला आहे.
‘कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट’कडून करण्यात आलेल्या एका अभ्यासातून श्रीमद्भगवद्गीता आणि कौटिल्य अर्थशास्त्र यांसारख्या प्राचीन ग्रंथांचा सैन्य प्रशिक्षणामध्ये समावेश करण्याची शिफारस करण्यात आली आहे; मात्र काँग्रेसने याला विरोध केला आहे.
फुटीरतावादी हुरियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद अली शाह गिलानी त्यांचा मृतदेह जम्मू-काश्मीर पोलिसांनी दफन करण्यापूर्वी तो त्यांच्या कुटुंबियांनी पाकिस्तानी राष्ट्रध्वजात गुंडाळला होता. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारकडून विधानसभेमध्ये नमाजपठण करण्यासाठी स्वतंत्र खोली आरक्षित करण्यात आली आहे.
मक्का येथे सिगारेट विकण्याची अनुमती नाही. ५६ इस्लामी देशांमध्ये ‘हलाल’ वगळता अन्य कोणत्याही मांसाला अनुमती नाही; मात्र मथुरेमध्ये मांस आणि मद्य विक्रीवरील बंदीचा मुसलमानांकडून विरोध केला जातो.
गाय ही भारतीय संस्कृतीतील अविभाज्य घटक आहे. त्यामुळे गायीला ‘राष्ट्रीय प्राणी’ म्हणून घोषित केले पाहिजे. जेव्हा गायीचे कल्याण होईल, तेव्हा देशाचे कल्याण होईल, असे मत अलाहाबाद उच्च न्यायालयाने मांडले आहे.
भोपाळ (मध्यप्रदेश) येथील काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या फलकावर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना श्रीकृष्ण, तर भाजपचे नेते अन् राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कंसाच्या रूपात दाखवण्यात आले.
पाकिस्तानच्या खिप्रो या भागामध्ये धर्मांधांनी श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशीच श्रीकृष्ण मंदिरात पूजा करणार्या हिंदूंवर आक्रमण करत त्यांना मारहाण केली, तसेच येथील भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचीही तोडफोड केली.