सरकारने यावर निर्णय घ्यावा, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

फलक प्रसिद्धीकरता

काश्मीरमध्ये पाकपुरस्कृत आतंकवाद्यांकडून होणार्‍या हिंदूंच्या हत्या आणि सैनिकांचे हौतात्म्य पहाता २४ ऑक्टोबरला होणारा ‘टी-२०’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाक सामना रहित करण्यास बीसीसीआयचा नकार.