अशा फुटीरतावादी पाद्र्यांना ओळखा !
भारताची फाळणी करून ख्रिस्त्यांना अर्धा भाग म्हणून वेगळा देश दिला पाहिजे, अशी मागणी ‘बायबल ओपन यूनिव्हर्सिटी इंटरनॅशनल’चे उपसंचालक पाद्री उपेंद्र राव यांनी ‘ऑल इंडिया ट्रू ख्रिश्चियन कौन्सिल’च्या वतीने केली आहे.
भारताची फाळणी करून ख्रिस्त्यांना अर्धा भाग म्हणून वेगळा देश दिला पाहिजे, अशी मागणी ‘बायबल ओपन यूनिव्हर्सिटी इंटरनॅशनल’चे उपसंचालक पाद्री उपेंद्र राव यांनी ‘ऑल इंडिया ट्रू ख्रिश्चियन कौन्सिल’च्या वतीने केली आहे.
‘इस्लामिक स्टेट खुरासान’ या आतंकवादी संघटनेच्या एका कमांडरने त्याच्या संघटनेमध्ये भारतीय नागरिकांचाही समावेश आहे’, अशी माहिती दिली आहे.
बिहारच्या ग्रामीण भागात गेल्या ३ वर्षांत १० सहस्र हिंदूंचे ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून धर्मांतर करण्यात आले. राज्यातील भैरवगंज, बाबूमहल, बेलहरिया यांसह विविध भागांमधील चर्च ही धर्मांतराची केंद्रे बनली आहेत.
‘डिस्नी प्लस हॉटस्टार’ या ‘ओटीटी ॲप’वर अमानुष आणि पाशवी मोगल आक्रमक बाबर याच्यावर आधारित ‘द एम्पायर’ ही ‘वेब सिरीज’ प्रसारित करण्यात येत आहे.
‘मोगल हेच खरे राष्ट्राचे निर्माते होते; मात्र त्यांनी लोकांच्या हत्या घडवून आणल्या, असे तुम्ही म्हणत असाल, तर ते कशाच्या आधारे म्हणत आहात ? हे सांगितले पाहिजे’, असे सांगत चित्रपट दिग्दर्शक कबीर खान यांनी मुक्ताफळे उधळली आहेत.
केरळमधील चित्रपट दिग्दर्शक नादीर शाह यांनी ‘येशू : नॉट फ्रॉम द बायबल’ (येशू : बायबलमधील नसणारा) हा चित्रपट बनवण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे संतप्त ख्रिस्त्यांकडून ‘महंमद : द पोक्सो क्रिमिनल’ लघुपट बनवण्यात येणार.
आम्ही राज्यातील मंदिरांचे सरकारीकरण होऊ देणार नाही. आम्ही आंदोलन करू, अशी चेतावणी श्री राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महिपालसिंह मकराना यांनी राज्यातील काँग्रेस सरकारला दिली.
अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळवल्यामुळे लक्षावधी अफगाणी नागरिक पलायन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना रोखण्यासाठी तुर्कस्तान इराणच्या सीमेवर २९५ किलोमीटर लांब आणि ३ मीटर उंच भिंत बांधत आहे.
आमचा प्रयत्न असेल की, शाळांमध्ये संस्कृतचेही शिक्षण दिले जावे. पालकांनीही त्यांच्या मुलांना संस्कृत शिकण्यासाठी प्रेरित केले पाहिजे, असे प्रतिपादन जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी केले.
१५ ऑगस्टच्या दिवशी इंदूर (मध्यप्रदेश) आणि उज्जैन येथे मोहर्रमच्या वेळी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. उज्जैन प्रकरणामध्ये ज्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप लावण्यात आले आहेत, ते ११ जण अजूनही मोकाट आहेत.