फलक प्रसिद्धीकरता
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत हिंदु आणि शीख नागरिकांची आतंकवाद्यांकडून हत्या करण्यात आली. यानंतर ९०० हून अधिक स्थानिक धर्मांध नागरिकांना कह्यात घेण्यात आले आहे. ‘आतंकवाद्यांप्रती सहानुभूती दाखवली’, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
अशी मागणी का करावी लागत आहे ?
हे हिंदूंना लज्जास्पद !
हे हिंदूंना लज्जास्पद !
असे निर्णय हिंदुत्वनिष्ठ सरकारांनीही घ्यावेत !
सरकार अशा घटना कायमस्वरूपी कधी थांबवणार ?
हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !