फलक प्रसिद्धीकरता
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत हिंदु आणि शीख नागरिकांची आतंकवाद्यांकडून हत्या करण्यात आली. यानंतर ९०० हून अधिक स्थानिक धर्मांध नागरिकांना कह्यात घेण्यात आले आहे. ‘आतंकवाद्यांप्रती सहानुभूती दाखवली’, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
‘कॉर्पाेरेट जिहाद’ला रोखा !
भारतातील कायद्याची स्थिती जाणा !
भारतात मुसलमान नाही, हिंदु असुरक्षित !
अशी मागणी करणार्यांना भारतातून हाकला !
हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !
देशद्रोही तृणमूल काँग्रेसवर बंदी घाला !