विजयाची गौरवशाली परंपरा जोपासणारी प्राचीन भारतीय शस्त्रास्त्रविद्या !

विजयादशमीच्या निमित्ताने राजे आणि सामंत, सरदार हे लोक आपापली शस्त्रे अन् उपकरणे स्वच्छ करून ती ओळीने मांडतात आणि त्यांची पूजा करतात. शेतकरी आणि कारागीर हेही आपापली आऊते अन् हत्यारे यांची पूजा करतात.

विजयादशमीला (दसर्‍याला) श्री सरस्वतीचे पूजन करणे

‘दसर्‍याला सरस्वतीतत्त्वाच्या क्रियात्मक पूजनाने जिवाच्या व्यक्त भावाचे अव्यक्त भावात रूपांतर होऊन त्याचा स्थिरतेत प्रवेश होण्यास साहाय्य होते.

धर्मशिक्षणाच्या अभावी होणार्‍या चुका टाळून नवरात्रीच्या कालावधीत योग्य ती साधना करा !

‘नवार्ण’ हा तेजतत्त्वाशी संबंधित मंत्राचा जप केल्याने स्त्रियांना जननेद्रियांच्या संबंधित त्रास होऊ शकत असल्याने त्यांनी हा मंत्रजप करणे टाळावे.

शक्तिदेवता !

‘युगानुयुगे नवरात्रीचे व्रत करण्यात येते. या ९ दिवसांत देवीच्या ९ रूपांची पूजा करण्यात येते. या वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने आपण देवीच्या ९ रूपांचा महिमा जाणून घेत आहोत. नवरात्रीचे व्रत म्हणजे आदिशक्तीची उपासना होय !

शक्तिदेवता !

कालमाहात्म्यानुसार आपण हिंदु राष्ट्राची वाट बघत वैश्विक युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. जगज्जननी आदिशक्ति लयकारीही आहे. ‘ती हिंदु राष्ट्र कसे घडवून आणणार आहे ?’, हे आपण या नवरात्रीच्या काळात जाणून घेऊया.

शक्तिदेवता !

कालमाहात्म्यानुसार आपण हिंदु राष्ट्राची वाट बघत वैश्विक युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. जगज्जननी आदिशक्ति लयकारीही आहे. ‘ती हिंदु राष्ट्र कसे घडवून आणणार आहे ?’, हे आपण या नवरात्रीच्या काळात जाणून घेऊया.

नवरात्रीनिमित्त विशेष सदर…

‘युगानुयुगे नवरात्रीचे व्रत करण्यात येते. या ९ दिवसांत देवीच्या ९ रूपांची पूजा करण्यात येते. या वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने आपण देवीच्या ९ रूपांचा महिमा जाणून घेत आहोत.

महिषासुराचा वध करणारी देवी कात्यायनी (श्री दुर्गादेवी) !

ब्रह्मदेवाने दिलेल्या वरदानामुळे महिषासुराला कुणीही पराजित करू न शकणे, त्यामुळे ‘सर्व देवतांच्या तेजाने निर्माण झालेली एक दिव्य शक्ति उत्पन्न होणे.

व्यक्तीच्या मृत्यूनंतर श्राद्धकर्म करण्याचे महत्त्व आणि श्रद्धापूर्वक केलेल्या श्राद्धामुळे होणारे लाभ !

मृत झाल्यानंतर करण्यात येणार्‍या श्राद्धकर्मांचा मुख्य आधार ‘श्रद्धा’ हाच असून श्रद्धेमुळेच फळ मिळते. मृत व्यक्तीला श्राद्धकर्मांचे फळ मिळाल्याचे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे ‘मृत व्यक्तीसाठी केलेल्या श्राद्धकर्मांचे फळ तिला निश्चित मिळते’, यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे.