वेदकाळात मूळ हिंदु धर्मानुसार वर्षप्रतिपदा (गुढीपाडवा), श्री गणेशचतुर्थी, दसरा, दीपावली आणि हुताशनी (होळी) हे फक्त ५ उत्सव होते. या उत्सवांचे त्या काळी पुष्कळ महत्त्व होते. दिवाळी हा मानवाचा दयास्वरूप सण आहे. आश्विन कृष्ण पक्ष द्वादशीपासून भाऊबीजेपर्यंत, गोधनापासून भावा-बहिणींपर्यंत सर्वांना आनंद मिळावा, यासाठी हा सण साजरा करायचा असतो.
वेदकाळापासून चालू असलेली दिवाळी !
नूतन लेख
- Gaza-Loving Communist Mentality : सनातनचे धार्मिक विधींविषयीचे अॅप बंद करण्यामागेही ‘गाझाप्रेमी’ साम्यवादी मानसिकता; दोषींवर गूगलने कारवाई करावी ! – सनातन संस्था
- डोणगाव (सोलापूर) येथे धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमींनी रोखले छत्रपती शिवरायांचे विडंबन !
- शिवोपासना कशी करावी ?
- ‘रथसप्तमी’ या तिथीचे आध्यात्मिक महत्त्व !
- ‘रथसप्तमी’ या तिथीचे आध्यात्मिक महत्त्व !
- वेदांचे रक्षण आणि प्रसार यांसाठी ‘वेदपाठशाळा’ !