दिवाळी वा इतर धार्मिक सण आणि समारंभात निरांजन अन् समई यांच्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाऊबीज वा अन्य प्रसंगी निरांजनाने ओवाळणे, ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. देवपूजेत निरांजनही असतेच. हल्ली कितीही अत्याधुनिक दिव्यांचा वापर होत असला, तरीही मातीच्या तेल-वातीच्या पणत्या त्यांचे अढळ स्थान आजही टिकवून आहेत. जेव्हा वीज गेल्यावर विजेचे दिवे निरुपयोगी होत, तेव्हा घरोघरी चिमण्या, कंदिल, मेणबत्त्या हीच साधने प्रामुख्याने वापरली जात. राखीव प्रकाशसाधन म्हणून ती घरोघरी ठेवलेली असतातच.
तेल-वातीच्या पणत्यांचे स्थान आजही अढळ !
नूतन लेख
- अक्षय्य तृतीयेला तीलतर्पण का करावे ?
- उदककुंभाचे पूजन आणि दान यांचे अनन्यसाधारण महत्त्व !
- Gaza-Loving Communist Mentality : सनातनचे धार्मिक विधींविषयीचे अॅप बंद करण्यामागेही ‘गाझाप्रेमी’ साम्यवादी मानसिकता; दोषींवर गूगलने कारवाई करावी ! – सनातन संस्था
- डोणगाव (सोलापूर) येथे धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमींनी रोखले छत्रपती शिवरायांचे विडंबन !
- शिवोपासना कशी करावी ?
- ‘रथसप्तमी’ या तिथीचे आध्यात्मिक महत्त्व !