
दिवाळी वा इतर धार्मिक सण आणि समारंभात निरांजन अन् समई यांच्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाऊबीज वा अन्य प्रसंगी निरांजनाने ओवाळणे, ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. देवपूजेत निरांजनही असतेच. हल्ली कितीही अत्याधुनिक दिव्यांचा वापर होत असला, तरीही मातीच्या तेल-वातीच्या पणत्या त्यांचे अढळ स्थान आजही टिकवून आहेत. जेव्हा वीज गेल्यावर विजेचे दिवे निरुपयोगी होत, तेव्हा घरोघरी चिमण्या, कंदिल, मेणबत्त्या हीच साधने प्रामुख्याने वापरली जात. राखीव प्रकाशसाधन म्हणून ती घरोघरी ठेवलेली असतातच.
कोल्हापूर जिल्ह्यात ‘इन्स्टाग्राम’वरील ओळखीतून तरुणासमवेत पळून गेलेली १० वर्षांची मुलगी सापडली !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
महाराणा प्रताप यांचा आदर्श समोर ठेवून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हावे ! – सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समिती
ज्येष्ठ मासातील महत्त्वाची व्रते !
संपादकीय : तीर्थक्षेत्रांच्या दु:स्थितीचे मूळ !
हिंदु दांपत्याला मुसलमान मुलीचे पालकत्व देण्याविषयी मदुराई उच्च न्यायालयाचा (तमिळनाडू) निवाडा !