भिवाडी (राजस्थान) येथे गाय आणि वासरू यांचे लैंगिक शोषण करणार्या धर्मांधांना अटक !
अशा विकृत वासनांधांवर तात्काळ खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे ! अशा घटनांविषयी तथाकथित प्राणीप्रेमी आणि त्यांच्या संघटना का बोलत नाहीत ?
अशा विकृत वासनांधांवर तात्काळ खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे ! अशा घटनांविषयी तथाकथित प्राणीप्रेमी आणि त्यांच्या संघटना का बोलत नाहीत ?
येथील अवैध पशूवधगृहावर कारवाईसाठी गेलेले गोरक्षक आणि पोलीस यांच्यावर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणाच्या प्रकरणी संबंधित अवैध पशूवधगृह बंद करून आक्रमकांना तात्काळ अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
४० पोलिसांवर आक्रमण होऊनही केवळ ४ जणांवर गुन्हा नोंद होत असेल, तर धर्मांध संख्येने अल्प होते का ? अल्प संख्येने आलेल्या धर्मांधांनी एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या पोलिसांवर आक्रमण होऊन ते घायाळ होणे लज्जास्पद !
गोसावी गल्लीतून गोवंशियांचे मांस घेऊन जाणार्या एकास पोलिसांनी अधिक अन्वेषण करण्यासाठी कह्यात घेतले आहे. त्याच्याकडून ८०० किलो मांस कह्यात घेण्यात आले आहे.
गोहत्याबंदी कायद्याचे तीनतेरा ! तत्परतेने कठोर शिक्षा नसल्याने आरोपींना कायद्याचा धाक नाही !
त्यांनी रासायनिक खतांचे दुष्परिणाम शेतकर्यांना सांगून गोमूत्र आणि शेण यांच्या आधारे म्हणजेच गायीवर आधारित शेती अन् सेंद्रिय शेती करण्यास शिकवले. सेंद्रिय शेतीतून प्रतिदिन सहस्रोंचा लाभ कसा करून घ्यावा, याविषयी त्यांचे प्रबोधन केले.
गोवंशियांना वाचवण्यासाठी गोरक्षक एक प्रकारे कायद्याचे पालन करण्यासाठी पोलिसांना साहाय्य करत आहेत. असे असतांना गोरक्षकांवरच कारवाई होत असेल, तर ‘या राज्यात कायद्याचे राज्य आहे का ?’ असेच म्हणावे लागेल !
गोरक्षकांना पुरेसे पोलीसबळ न देता त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलणारे पोलीस कसायांना सामील आहेत का ? याचीही चौकशी व्हायला हवी !
येथील शास्त्रीनगर भागातील तायम्मा मंदिराजवळ इब्राहिम कुरेशी याच्या घराला लागून असलेल्या पडक्या वाड्यात कत्तलीसाठी आणलेल्या ३५ गोवंशियांना पोलिसांनी जीवदान दिले.
प्रखर राष्ट्र आणि धर्म प्रेम, देशासाठी काहीतरी करण्याची तळमळ, तत्त्वनिष्ठता, निर्णय घेण्याची धमक अन् भक्कम वैचारिक दृष्टिकोन स्पष्ट असेल, तर कोणताही निर्णय घेऊ शकतो, हे सरमा यांनी दाखवून दिले आहे. त्यांचा आदर्श इतर मुख्यमंत्र्यांनी घेतल्यास हिंदू आणि भारताच्या अनेक समस्या सुटून हिंदु राष्ट्र मूर्त स्वरूपात येईल !