केरळमध्ये आदानी बंदराच्या बांधकामाला विरोध
चर्चसंस्था आणि पाद्री हिंसाचाराला प्रोत्साहन देतात, हे लक्षात घ्या ! एरव्ही हिंदूंच्या संतांवर टीका करणारे पुरो(अधो)गामी आणि सर्वधमसमभाववाले आता यावर काही बोलतील का ?
चर्चसंस्था आणि पाद्री हिंसाचाराला प्रोत्साहन देतात, हे लक्षात घ्या ! एरव्ही हिंदूंच्या संतांवर टीका करणारे पुरो(अधो)गामी आणि सर्वधमसमभाववाले आता यावर काही बोलतील का ?
पाकमधील हिंदू आणि त्यांची धार्मिक स्थळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, आणि याविषयी भारतातील हिंदू, त्यांच्या संघटनांना आणि सरकार यांना काहीही देणेघेणे नाही, अशीच स्थिती आहे !
‘‘अल्-शबाब’च्या आतंकवाद्यांकडून सरकारी अधिकारी आणि सैनिक यांच्यावर मोठे आक्रमण केले जाणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यामुळेच आम्ही त्यांच्यावर हवाई आक्रमण केले.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते; मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आणि त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असतांना अशा प्रकारे किरकोळ कारणावरून सैनिकांचे अनमोल जीव जाणे गंभीर आहे ! यावर तात्काळ उपाययोजना काढली गेली पाहिजे !
या आक्रमणात १६६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये ३४ विदेशी नागरिकांचाही समावेश होता. ७०० हून अधिक जण घायाळ झाले होते. आतंकवाद्यांच्या या आक्रमणात १८ पोलिसांना वीरमरण आले.
जोपर्यंत पुरुषप्रधान विचारसरणी अस्थिर होत नाही, स्त्रीद्वेष नष्ट होत नाही आणि लैंगिक भेदभाव इतिहासजमा केला जात नाही, तोपर्यंत महिलांवर अत्याचार, बलात्कार आणि हत्या करण्याचे सत्र चालूच राहील.
‘देशात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी बोलतात; प्रत्यक्षात त्यांचेच लोक जिहादी आतंकवादी कारवाया करतात, हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून हत्या करतात, हिंदूंचा शिरच्छेद करतात, यावर ते कधी बोलणार ?
या आंदोलनात भाजप, विश्व हिंदु परिषद, आर्य समाज, सनातन संस्था, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती यांसह धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी सहभाग घेतला.
मंगळुरू बाँबस्फोटाचे अन्वेषण करत असतांना पोलिसांनी राज्यात असलेल्या धर्मांधांवर कसा वचक बसवणार ?’, यासाठीही कृती कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे. त्यांना आजच रोखले, त्यांच्या मनात जरब निर्माण केली, तरच आतंकवादी कारवायांना खीळ बसेल !