अमेरिकेचे अफगाणिस्तानमधून बाहेर पडणे विश्वासाठी धोकादायक !

अमेरिकेचे अफगाणिस्तानमधून बाहेर पडणे विश्वासाठी धोकादायक !

प्रत्यक्षात अमेरिकेने तेथून पाय काढून घेताच तालिबान्यांनी एकही गोळी न चालवता अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवले.

अफगाणिस्तानातून शेवटचा यहुदी नागरिकही बाहेर पडला !

अफगाणिस्तानातून शेवटचा यहुदी नागरिकही बाहेर पडला !

अफगाणिस्तानातील शेवटचा यहुदी नागरिक झेबुलोन सिमेंटोव्हा हा इस्रायली-अमेरिकी व्यावसायिक होता. अफगाणिस्तान सोडतांना त्याला विशेष सुरक्षा देण्यात आली होती.

अफगाणिस्तानप्रश्‍नी अमेरिका, रशिया आणि भारत यांच्यात भारतामध्ये चर्चा

अफगाणिस्तानप्रश्‍नी अमेरिका, रशिया आणि भारत यांच्यात भारतामध्ये चर्चा

भारताने अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावर अमेरिका आणि रशिया यांना एकत्र आणले आहे. भारतीय प्रयत्नांमुळे अमेरिकी गुप्तचर संघटना सी.आय.ए.चे प्रमुख विल्यम बर्न्स आणि रशियाच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख निकोलाय पत्रूशेव्ह यांना एकाच वेळी नवी देहलीमध्ये बोलावण्यात आले आहे.

चीन आणि तालिबान यांचे संंबंध फारसे चांगले नसल्याने ते काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत ! – जो बायडेन

चीन आणि तालिबान यांचे संंबंध फारसे चांगले नसल्याने ते काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत ! – जो बायडेन

‘तालिबान आणि चीन यांची वाढती जवळीक, तसेच चीनकडून तालिबानला आर्थिक साहाय्य दिले जाईल, हा चिंतेचा विषय आहे का ?’ या प्रश्‍नावर उत्तर देतांना बायडेन यांनी हे मत व्यक्त केले.

इस्लामवादी विचारसरणी आणि त्यातून होणारी हिंसा सुरक्षेसाठी प्रमुख धोका ! – ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर

इस्लामवादी विचारसरणी आणि त्यातून होणारी हिंसा सुरक्षेसाठी प्रमुख धोका ! – ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर

टोनी ब्लेअर यांना वाटते ते अन्य जागतिक नेत्यांना वाटते का कि ते अजूनही निधर्मीवादाच्या कुशीत झोपलेले आहेत ?

तालिबान आणि पाकिस्तान यांची युती भारतासाठी धोकादायक ! – सी.आय.ए.चे माजी प्रमुख डग्लस लंडन

तालिबान आणि पाकिस्तान यांची युती भारतासाठी धोकादायक ! – सी.आय.ए.चे माजी प्रमुख डग्लस लंडन

अफगाणिस्तानमधील पंजशीर प्रांत कह्यात घेण्यासाठी  तालिबानच्या साहाय्यासाठी पाकिस्तानने ड्रोनद्वारे आक्रमण केल्याने त्यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले.

पाकिस्ताननेच तालिबानला पोसले ! – भारताचा आरोप

पाकिस्ताननेच तालिबानला पोसले ! – भारताचा आरोप

असे आरोप करून तालिबान आणि पाक यांच्यावर काहीच परिणाम होत नाही अन् होणारही नाही ! त्यापेक्षा पाकला नष्ट करण्यासाठी भारताने काही प्रयत्न केले, तर ते योग्य ठरेल !

न्यूयॉर्क शहरात ‘इडा’ चक्रीवादळामुळे ४९ जणांचा मृत्यू

न्यूयॉर्क शहरात ‘इडा’ चक्रीवादळामुळे ४९ जणांचा मृत्यू

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क शहर आणि उर्वरित भाग येथे एका रात्रीसाठी आणीबाणी घोषित करण्यात आली होती. महानगर परिवहन प्राधिकरणाने सर्व सेवा स्थगित केल्या आहेत.

अमेरिकेसाठी युद्ध संपले, भारतासाठी चालू !

अमेरिकेसाठी युद्ध संपले, भारतासाठी चालू !

अमेरिकेसाठी जरी हे युद्ध संपले असले, तरी भारतासाठी ते चालू झाले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. पाक आतंकवादाला खतपाणी घालणारा देश आहे, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पटवून देतादेता आपल्याला अनेक दशके लोटली, तेवढा वेळ चीनच्या संदर्भात मिळणार नाही..