बेंगळुरू येथील उद्योगपती श्री. जयराम एस्. (वय ७६ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी !

साधनेची तळमळ, संतांविषयी अपार भाव, आज्ञापालन करणे असे अनेक दैवी गुण लाभलेले मूळचे बेंगळुरू येथील उद्योगपती श्री. जयराम एस्. यांनी ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठली असून ते जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यातून मुक्‍त झाले आहेत, असे सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी एका सत्‍संगात घोषित केले.

ईश्वराप्रती भाव असणारे आणि निरपेक्षपणे धर्मकार्य करणारे अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांच्याविषयी झालेला सूक्ष्मातील प्रयोग !

भजने ऐकतांना त्यांना भावाश्रू येतात. धर्मकार्यासाठी ते स्वत: व्यय करून विविध गावांमध्ये जाऊन हिंदुत्वनिष्ठांना कायदेशीर साहाय्य करतात. त्यांचे कार्य निरपेक्ष असते.

कणकवली (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सात्त्विकतेची आवड असलेली कु. धानी नायडू (वय ७ वर्षे) हिने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

धानीचा जन्‍म झाला, तेव्‍हा तिच्‍या डोक्‍यावर पुष्‍कळ केस होते आणि तिला एक शेंडीही होती.

देवाची ओढ असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा जामनगर (गुजरात) येथील कु. ओजस लिमकर (वय ९ वर्षे) !

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. ओजस लिमकर हा या पिढीतील एक आहे !

नम्रता, प्रेमभाव आणि सतत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या अनुसंधानात असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे पुणे येथील कै. पांडुरंग अनंत बोरामणीकर (वय ९० वर्षे) !    

‘कै. पांडुरंग अनंत बोरामणीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचे ज्येष्ठ शुक्ल षष्ठी (६.६.२०२२) या दिवशी वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. आज त्यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांना शेवटच्या दिवसांमध्ये रुग्णालयात भरती केल्यावर त्यांच्या कुटुंबियांना आलेले अनुभव येथे दिले ओत.

भेडशी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्रीमती सुहासिनी टोपले (वय ७२ वर्षे) या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

प्रतिकूल परिस्थितीत मुले आणि घर सांभाळण्यासह व्यष्टी-समष्टी साधना नियमित करणार्‍या, साधकांमध्ये गुरुमाऊलीचे रूप पहाणार्‍या भेडशी येथील सनातनच्या साधिका श्रीमती सुहासिनी सुधाकर टोपले या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुहासिनी टोपले यांचा साधनाप्रवास             

सनातनच्या संपर्कात येण्यापूर्वी मी तपोभूमी, कुंडई (गोवा) येथील ब्रह्मानंद स्वामींच्या मठात जात होते आणि शिवाची उपासना करत होते.

वयस्कर असूनही सेवेची तीव्र तळमळ असणार्‍या पुणे येथील सौ. सुमती गिरी (वय ७३ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सौ. सुमती गिरीकाकू त्यांचे प्रयत्न सांगत असतांना त्यांच्या बोलण्यातून त्यांची सत्सेवेप्रती असलेली तीव्र तळमळ जाणवली. काकूंचे वय अधिक असूनही त्यांचा सेवा शिकण्याचा आणि पुढाकार घेण्याचा भाग असतो.-सद्गुरु स्वाती खाडये

निफाड (जिल्हा नाशिक) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणारा  कै. सात्त्विक भगुरे (वय ३ वर्षे) याच्या मृत्यूसमयी त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे

१० ते १२.२.२०२३ या कालावधीत आम्ही (मी, पत्नी आणि सात्त्विक, सात्त्विकचे आजी-आजोबा (आईचे आई-वडील, मामा आणि मावशी) असे सर्व जण तुळजापूर, पंढरपूर आणि जेजुरी येथे देवदर्शनाला गेलो होतो. १२.२.२०२३ या दिवशी सकाळी १० वाजता सात्त्विक याचे आमचे कुलदैवत श्रीखंडोबाच्या जेजुरी गडावर अकस्मात् निधन झाले.

निफाड, जिल्‍हा नाशिक येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा कै. सात्त्विक संदीप भगुरे (वय ३ वर्षे) !

या लेखात ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा आणि महर्लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेला चि. सात्त्विक संदीप भगुरे याची त्‍याच्‍या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये दिली आहेत. १०.२.२०२३ या दिवशी तो त्‍याच्‍या कुटुंबियांबरोबर तुळजापूर, पंढरपूर आणि जेजुरी येथे देवदर्शनाला गेलेला असतांना अकस्‍मात् निधन झाले.