बेंगळुरू येथील उद्योगपती श्री. जयराम एस्. (वय ७६ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
साधनेची तळमळ, संतांविषयी अपार भाव, आज्ञापालन करणे असे अनेक दैवी गुण लाभलेले मूळचे बेंगळुरू येथील उद्योगपती श्री. जयराम एस्. यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून ते जन्म-मृत्यूच्या फेर्यातून मुक्त झाले आहेत, असे सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी एका सत्संगात घोषित केले.