धार्मिक भावनांचे दुटप्पी राजकारण आणि त्याचे परिणाम !

एरव्ही हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्यावर हिंदूंकडून संबंधितांवर कारवाई करण्याची न्याय्य मागणी झाली, तर ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ या गोंडस नावाखाली हिंदूंनाच उपदेशाचे डोस पाजले जातात; परंतु सध्या ‘सर तन से जुदा’ (शिर धडापासून वेगळे करणे) या हिंदुविघातक मोहिमेच्या विरोधात पुरो(अधो)गामी टोळीतील एकही महाभाग चकार शब्दही काढायला सिद्ध नाही. नेमक्या याच हिंदुद्रोही दुटप्पीपणावर प्रकाश टाकणारा हा लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत.

पितृऋण, कृतज्ञता आणि कर्तव्य !

श्राद्धविधी करतांना आपण मनात ‘पूर्वजांचे आपल्यावर असलेले ऋण, त्याविषयीची कृतज्ञता आणि आपले कर्तव्य’, असा विचार करून ते केले, तर आपल्याकडून ते अधिक मनोभावे आणि श्रद्धेने होतील.

कौटुंबिक हिंसाचार थांबवण्यासाठी संवादाची आवश्यकता !

समाज विविध समस्यांनी ग्रस्त आहे. अर्थात् कुटुंबापासून समाज बनत असल्याने आज प्रत्येक घरात काही ना काही समस्या असतातच ! या समस्यांचा वेध घेणारा आणि त्यावर उपाय सांगणारा हा लेख आमच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

सीमा सुरक्षा दलाला अमली पदार्थ शोधावे लागत असेल, तर पोलीस काय करतात ? भ्रष्टाचार का ?

सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी तस्करांवर गोळीबार केला; मात्र अंधाराचा अपलाभ उठवत ते पळून गेले.

अन्याय होत असलेल्यांना मनापासून साहाय्य करणारे संभाजीनगर येथील पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर (वय ७७ वर्षे) !

‘आयुष्याच्या उतारवयात ध्यानीमनी नसतांना ‘सनातन संस्थे’सारख्या आध्यात्मिक प्रसार आणि प्रचार करणार्‍या संस्थेशी कधी काळी माझा संबंध येईल’, असे मला वाटले नव्हते. या लेखामध्ये माझा ‘मी काही विशेष केले आहे’, असे सांगण्याचा अभिनिवेश मुळीच नाही.

स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवत असतांना तन, मन आणि बुद्धी यांचे समर्पण होत असल्याने ही प्रकिया करण्यासाठी प्रयत्नरत रहाणे, ही ‘साधना’ असणे

आपल्या मनातील प्रत्येक अयोग्य विचार सारणीत लिहून त्यावर मनाला योग्य दृष्टीकोन दिला पाहिजे. याने मनाचे समर्पण होते.

साधकांनो, अमूल्य असा मनुष्यदेह आहे, तोपर्यंतच साधना आणि गुरुसेवा करू शकत असल्याने प्राप्त परिस्थितीतच झोकून देऊन साधना करा !

देह सोडून जातांना इथे असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला सोडून जाव्या लागतात. समवेत काही नेता येत नाही. समवेत केवळ एकच गोष्ट घेऊन जाऊ शकतो, ती म्हणजे साधना ! आपली साधना ही आपली खरी संपत्ती आहे. ‘आपला देह हा अमूल्य आहे. देह आहे, तोपर्यंतच आपण गुरुसेवा आणि साधना करू शकतो.

‘संतांची इच्छा जाणून त्यांची सेवा करण्यासाठी सूक्ष्मातील दैवी शक्ती प्रयत्नशील असतात’, याविषयीचा एक प्रसंग !

२९.८.२०२२ या दिवशी मी झोपेत असतांना सकाळी ७.३५ वाजता माझ्या कानात ‘राम, राम, ऊठ !’, असा एका स्त्रीचा स्पष्ट आवाज ऐकू आला. मी डोळे उघडून पाहिले, तर खोलीत मला प्रत्यक्ष कुणीच उठवत नव्हते.

नियमितपणे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्याने यजमानांचा कर्करोग आणि ‘ब्राँकायटिस’ पूर्ण बरा झाल्याची आलेली अनुभूती

नियमितपणे नामजप केल्याने यजमानांचा नामजपावरील विश्वास दृढ झाला आहे.