अष्टम अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशनाच्या वेळी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. सुमन सिंह यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
ब्रह्मांडातून पुष्कळ प्रमाणात क्षात्रतेज आणि तेजतत्त्व संपूर्ण सभागृहात प्रक्षेपित होत आहे आणि साक्षात् श्रीविष्णु विराट स्वरूपात विराजमान झाला आहे’, असे जाणवले.