कैसी वर्णू देवा, तुझी महती ।
भले मला श्रेष्ठ भक्त नको बनवू । भले मला सर्वांत प्रिय मित्र नको म्हणू ।
पण तुझ्या चरणांपासून दूर नको लोटू ॥
भले मला श्रेष्ठ भक्त नको बनवू । भले मला सर्वांत प्रिय मित्र नको म्हणू ।
पण तुझ्या चरणांपासून दूर नको लोटू ॥
रांगेत १ घंटा उभे राहूनही ‘आम्ही देवीच्या चरणांपर्यंत कधी पोचलो’, हे माझ्या लक्षातच आले नाही. त्या वेळी मला स्वतःमधील चैतन्य पुष्कळ वाढल्याचे जाणवले.
साधकांना ऑनलाईन ‘गुरुमहिमा’ सत्संगाच्या माध्यमातून मार्गदर्शन करतांना सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ही घोषणा केली.