सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यामुळे धर्माभिमान्यांचे शस्त्रकर्म उत्तम होणे
असा हा सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजपाचा महिमा !
असा हा सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजपाचा महिमा !
साधना चांगली करून एका टप्प्याला आल्यावर भाव वाटायला लागतो; पण साधना पुढे तशीच झाली नाही, तर भाव नष्ट होऊन जातो.
दादा जिज्ञासूंना साधनेमुळे स्वतःला आलेल्या अनुभूती आणि अनुभवलेली गुरुकृपा यांविषयी कृतज्ञताभावाने सांगतात. त्यामुळे जिज्ञासूंना साधना करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
कलियुगात स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन हा सर्व साधनामार्गांचा पाया ठरतो !
मी पहाटे ध्यानाला बसलो असतांना माझे लक्ष श्वासावर केंद्रित झाले आणि त्याच क्षणी मला चंदनाचा सुगंध आला. माझ्या मनात ‘स्वस्वरूपे संस्थापिला श्रीमंत योगी’, ही एक ओळ तरळून गेली.
‘सद्गुरु गाडगीळकाकांसारखे दिव्य आणि कृपावंत संत आम्हाला लाभणे’, ही सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींची आमच्यावर अपार कृपा आहे’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
शाळेच्या प्रांगणात सर्व मुले एकत्र जमली असतांना अकस्मात् पाऊस पडणे, सर्व मुले इतरत्र धावत असतांना पू. भार्गवराम यांनी त्यांना एकत्र करून एका झाडाखाली घेऊन जाणे आणि पाऊस थांबण्यासाठी सर्वांना देवाकडे प्रार्थना करण्यास सांगणे….
पू. जलतारेआजी साधकांसाठी प्रार्थना, नामजपादी आध्यात्मिक उपाय करत असल्याने त्यांच्यातील मारक भाव प्रकट असतांना त्यांचा चेहरा गंभीर असतो; परंतु साधक बोलायला आल्यावर त्यांच्यातील प्रीतीमुळे त्यांचा चेहरा हसरा असतो.
१८.३.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘श्री. विश्वास लोटलीकर यांचा सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला झालेला आरंभ’ याविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.
‘६.१.२०२३ या दिवशी माझ्या आजी (वडिलांची आई) श्रीमती लक्ष्मीबाई नखाते (वय ८७ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या शेवटच्या आजारपणात, निधनापूर्वी आणि निधनानंतर मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.