पुणे येथील सौ.अर्चना चांदोरकर यांना सेवा करतांना आलेल्या अनुभूती आणि आजारपणात त्या अनुभवत असलेली गुरुकृपा !

गुरुदेवांनीच मला लक्षात आणून दिले, विज्ञापनाची सेवा तुझ्या एकटीची नसून अनेक जिवांची सेवा या एका विज्ञापनामध्ये सामावली आहे. त्या सर्वांचीच सेवा माझ्या चरणी समर्पित होत आहे. तेव्हापासून माझ्यामध्ये सर्व साधकांप्रती कृतज्ञताभाव जागृत होऊ लागला.

केलेला निश्चय कठोरतेने पाळणारे आणि हठयोग्याप्रमाणे साधना करणारे सनातनचे ४० वे (व्यष्टी) संत पू. गुरुनाथ दाभोळकर (वय ८४ वर्षे) !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘चहा विषासमान आहे’, असे म्हटल्यावर चहा त्वरित सोडणारे पू. गुरुनाथ दाभोळकर !

सनातनचे संत पू. रमानंद गौडा यांच्याकडून साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे

‘गुरुदेवांप्रति माझ्या मनात उत्कट भाव निर्माण झाला, तरच माझी समष्टी आणि व्यष्टी साधना सहज होऊ शकते’, हे माझ्या लक्षात आले.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘जीवनात होणारे त्रास न्यून करून जीवन सुरळीत कसे करता येईल ?’, हे मला येथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले.’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्यासाठी निघाल्यावर ओढवलेल्या कठीण परिस्थितीमध्ये साधकाने अनुभवलेली गुरुकृपा !

‘सच्चिदानंद परब्रह्म श्री गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), आपल्या अनंत आणि अपार अशा कृपेला मी शब्दांमध्ये कसे मांडू ? आपणच माझ्याकडून ही सेवा ‘कृतज्ञता’ म्हणून करून घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.

सद्गुरु स्वाती खाडये यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथील कु. प्रार्थना महेश पाठक (वय १२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) हिला गुरुकृपेने सुचलेली कविता !

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्या वाढदिवसा निमित्ताने पुणे येथील कु. प्रार्थना महेश पाठक (वय १२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांनी सद्गुरु स्वाती खाडये यांच्या चरणी अर्पण केलेली कृतज्ञतारूपी काव्यसुमने येथे देत आहोत.

‘मनात नकारात्मक किंवा निराशेचे विचार आल्यावर त्यातून बाहेर कसे पडायचे ?’, यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

विचार करू नकोस. अनिष्ट शक्ती त्रास देत असतातच त्या मनात विकल्प आणतात. त्यामुळे नामजपादी उपायांकडेच लक्ष ठेव. विकल्प येतील, तेव्हा मनाला सूचना द्यायच्या आणि अधिक सत्रे करायची.

पुणे येथील साधिका सौ.अर्चना चांदोरकर यांना सेवा करतांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

व्यवहारात व्यक्तीची पात्रता पाहून नोकरी देतात; परंतु परात्पर गुरुदेव सेवा देतांना त्या साधकाची योग्यता पाहून नाही, तर त्याला पात्र बनवण्यासाठी सेवा देतात.

यजमानांना त्रास होत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करणे, त्याच दिवशी पू. संदीप आळशी यांनी सांगितल्याप्रमाणे उपाय केल्यावर यजमानांचे त्रास दूर होणे

पू. दादांनी सांगितल्याप्रमाणे माझे यजमान संतांच्या समवेत नामजपाला बसू लागले. त्यानंतर काही दिवसांनी यजमानांना होणारे त्रास दूर झाले.

सेवा करतांना सौ. गौरी कुलकर्णी यांना आलेल्या अनुभूती

‘नामजपातूनच सर्व काही साध्य होणार आहे’, असा विचार माझ्या मनात आला. त्यानंतर माझ्याकडून सहजतेने आणि समयमर्यादेत ती सेवा पूर्ण झाली.