राजभवनातील संबंधित अधिकार्यांवर दायित्व निश्चित करण्यात यावे !
राज्यपालांचे विमान मुख्यमंत्री कार्यालयाकडून अडवल्याच्या प्रकरणावरून ते बोलत होते.
राज्यपालांचे विमान मुख्यमंत्री कार्यालयाकडून अडवल्याच्या प्रकरणावरून ते बोलत होते.
मागील काही दिवस, काही मास लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे प्रकारही पुढे आले आहेत. या प्रकरणात तसे काही होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
पूजा चव्हाण आत्महत्येच्या प्रकरणात पोलीस दबावाखाली काम करत असल्यामुळे कोणतीही कारवाई होतांना दिसत नाही.
माघ शुक्ल पक्ष चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटींनी अधिक कार्यरत असते.
मानवाने निसर्गावर आक्रमण केल्याचा हा परिणाम असून तो त्यालाच भोगावा लागत आहे, हे याचे उत्तम उदाहरण आहे !
या वेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन, तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि सेनापती महादजी शिंदे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या वेळी इतिहास संशोधक श्री. ब.हि. चिंचवडे यांचे ‘मराठ्यांचा देहली दिग्विजय’ या विषयावर मार्गदर्शन झाले.
गोवंशियांची अवैध वाहतूक होणार असल्याचे वृत्त पोलिसांना न कळता गोरक्षकांना अगोदर कसे कळते ? याचा पोलिसांनी विचार करून त्यावर ठोस उपाययोजना काढायला हवी, असे गोरक्षकांना वाटते.
पुलवामा येथील आक्रमणाला २ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर आतंकवाद्यांकडून आक्रमण करण्याचा कट रचला जात होता
कोरोना महामारीमुळे यावर्षी ही यात्रा अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. पालखीचे देव गाडीमधून मोरगावकडे प्रस्थान झाले आहे, अशी माहिती चिंचवड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त श्री. मंदार महाराज देव यांनी दिली आहे.
संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ, पुरस्कारांचे वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कवीसंमेलन आणि समारोप असा कार्यक्रम असेल. ‘या संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिक संभाजीराजे यांचे कार्य समाजासमोर यावे, हा या संमेलनाचा उद्देश आहे’