नास्तिकपणामुळे झालेली हानी !

आज नास्तिकपणाचा स्वैर संचार चालू आहे. व्यक्ती, समाज, देश, धर्म, स्वार्थ, ईश्‍वर, उन्नती, आचार-विचार यांचा परस्परांशी काही संबंध राहिला नाही.

मानवातील जीवनाचे महत्त्व

मानवी जीवन हे अनेकानेक लक्षावधी वर्षांच्या उत्क्रांतीनंतर प्राप्त होत असते. आपण असे लक्षात ठेवले पाहिजे की, पद्मपुराणात म्हटल्याप्रमाणे जीवयोनींची संख्या ८४ लाख आहे.

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्‍लील बोलणे आणि दगडफेक करणे या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल !

वैदिक संस्कृतीचा द्वेष आणि तिला नामशेष करण्याचे षड्यंत्र !

वैदिक संस्कृतीतील कोणतेही चिन्ह, वस्तू, वेशभूषा, आहार-विहार आमच्या मुलांना दिसता कामा नये. त्यांना हेच ख्रिश्‍चन वळण लागावे, अशी उत्कटता आहे . . . आम्ही वैदिक संस्कृतीच्या हवेत श्‍वास घ्यावा, ही उत्कटता असतांना कडव्या वैदिकाला धर्मजीवनही जगता येणे अशक्य झाले आहे. – गुरुदेव डॉ. काटेस्वामी

‘एन् ९५’ मास्क वापरण्यास अयोग्य असल्याचे ५ मासांनंतर आरोग्य खात्याच्या लक्षात येणे दुर्दैवी !

‘गोव्यात ‘एन् ९५’ मास्क वापरण्यास अनुमती देण्यात येणार नाही’, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘यासंबंधीचा आदेश देण्यात आला आहे.

हे भारताला स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षांनी लज्जास्पद !

‘भारतीय सैन्यदलातील ८६ टक्के सैन्यउपकरणे आणि शस्त्रास्त्रे ही रशियन बनावटीची आहेत, अशी माहिती अमेरिकेतील ‘स्टिम्सन सेंटर’च्या अहवालात देण्यात आली आहे.

भारतीय राजकारणी ब्रिटीश पंतप्रधानांचा आदर्श घेतील का ?

‘ब्रिटनकडून भारताने लोकशाही आयात केली; परंतु त्यांची आदर्श तत्त्वे मात्र उंबरठ्याबाहेरच ठेवली.

प्राचीन आणि वैभवशाली हिंदु धर्माची महती

विल ड्युरांट यांचा विश्‍वविख्यात ग्रंथ ‘द स्टोरी ऑफ सिव्हिलायजेशन’ हा अभ्यासा. तो चक्क सांगतोच की, हिंदुस्थान ही युरोपियन वंशाची मातृभूमी आहे आणि सर्व युरोपियन भाषांची जननी ‘संस्कृत’ आहे. लोकशाही, स्वयंशासनाचे तत्त्व युरोपियनांनी भारताच्या पंचायत शासनाकडून मिळवले. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

राष्ट्राची उभारणी आध्यात्मिक तत्त्वांवर करा ! – स्वामी श्रील भक्तीवेदांत प्रभुपाद

‘‘कृपा करून आध्यात्मिक विकास करा; कारण हाच खरा विकास होय. कुत्र्या-मांजरासारखे रहात असणार्‍या अमेरिकन-युरोपियन लोकांची नक्कल करू नका.

ही घुसखोरी नाही, तर आक्रमण आहे !

पाकमधून २५० ते ३०० जिहादी आतंकवादी भारतात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत आहेत.