
‘ब्रिटनकडून भारताने लोकशाही आयात केली; परंतु त्यांची आदर्श तत्त्वे मात्र उंबरठ्याबाहेरच ठेवली. ब्रिटनमध्ये आर्थिक चणचण निर्माण झाली; म्हणून पंतप्रधान बोरिस जॉन्सन पंतप्रधानपदाचे त्यागपत्र देण्याच्या सिद्धतेत आहेत. या उलट ‘भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या मंत्र्यांनी त्यागपत्र द्यावे’, या मागणीसाठी भारतातील संसद किंवा राज्य विधीमंडळे यांचे कामकाज अनेक वेळा बंद पाडले जाते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा सरकारी पैसा वाया जातो.’
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी
‘काशीविश्वनाथ सुसज्ज महामार्गा’च्या विकासाआड येणारी याचिका उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाकडून असंमत !
भारताचा उद्धार होण्यासाठी…
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !