
‘ब्रिटनकडून भारताने लोकशाही आयात केली; परंतु त्यांची आदर्श तत्त्वे मात्र उंबरठ्याबाहेरच ठेवली. ब्रिटनमध्ये आर्थिक चणचण निर्माण झाली; म्हणून पंतप्रधान बोरिस जॉन्सन पंतप्रधानपदाचे त्यागपत्र देण्याच्या सिद्धतेत आहेत. या उलट ‘भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या मंत्र्यांनी त्यागपत्र द्यावे’, या मागणीसाठी भारतातील संसद किंवा राज्य विधीमंडळे यांचे कामकाज अनेक वेळा बंद पाडले जाते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा सरकारी पैसा वाया जातो.’
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !
अलीकडचा इतिहास आणि मागमागचे ते पुराण म्हणून ‘इतिहास-पुराणेषु’ हा शब्दप्रयोग रूढ असणे !