
‘ब्रिटनकडून भारताने लोकशाही आयात केली; परंतु त्यांची आदर्श तत्त्वे मात्र उंबरठ्याबाहेरच ठेवली. ब्रिटनमध्ये आर्थिक चणचण निर्माण झाली; म्हणून पंतप्रधान बोरिस जॉन्सन पंतप्रधानपदाचे त्यागपत्र देण्याच्या सिद्धतेत आहेत. या उलट ‘भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या मंत्र्यांनी त्यागपत्र द्यावे’, या मागणीसाठी भारतातील संसद किंवा राज्य विधीमंडळे यांचे कामकाज अनेक वेळा बंद पाडले जाते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा सरकारी पैसा वाया जातो.’
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी
प्राचीन हिंदु धर्माची महानता
NCERT Introduces Emergency : ‘एन्.सी.इ.आर्.टी.’च्या इयत्ता ९ वीच्या पुस्तकात आणीबाणीची माहिती समाविष्ट
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
हिंदु धर्माची महानता !
‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्यांचा संप का ?
हिंदु धर्म सोडला, तर जीवनाचा कणाच मोडण्याची शक्यता !