(म्हणे) ‘राज्यघटना वाचवायची असेल, तर पंतप्रधान मोदी यांच्या हत्येसाठी सिद्ध रहा !’
ही आहे ढोंगी अहिंसावादी काँग्रेसच्या नेत्यांची खरी मानसिकता ! अशांना कारागृहात डांबून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी मध्यप्रदेश सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
ही आहे ढोंगी अहिंसावादी काँग्रेसच्या नेत्यांची खरी मानसिकता ! अशांना कारागृहात डांबून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी मध्यप्रदेश सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
कावड यात्रेमुळे वाहतूक कोंडी होत नसतांना जाणीवपूर्वक असे विधान करून हिंदूंना दोषी ठरवण्याचा प्रयत्न शौकत अली करत आहेत. कावड यात्रा वर्षातून एकदाच होते, तर नमाज प्रतिदिन ५ वेळा होत असते, त्याविषयी ते बोलत नाहीत !
भारतीय संगीताचा अवमान करणार्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून अन्य कुणीही असा अवमान करण्याचे धाडस करणार नाही !
टोणगाव (संभाजीनगर) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! हिंदु राष्ट्र-जागृती सभेची मागणी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे केली होती. त्यामुळे संपूर्ण आयोजनात ग्रामस्थांनी सिंहाचा वाटा उचलला.
प्रसिद्ध शिल्पकार पू. नंदा आचारी (गुरुजी) यांनी ११ डिसेंबर या दिवशी दुपारी १२.३० वाजता देहत्याग केला. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगी आणि ४ मुलगे आहेत.
पुणे येथील ‘वुई आर् इन धिस टुगेदर’ या मोहिमेच्या ‘स्वास्थ्यम्’ उपक्रमाचे उद्घाटन !
दत्त जयंतीनिमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने येथील आनंदमयी आश्रम मंदिरामध्ये एका प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.
पुढच्या एका मासात नागपूर विमानतळाच्या भूमीपूजनासाठीही आम्ही तुम्हाला (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना) बोलावणार आहोत, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील कार्यक्रमाचे आमंत्रण मोदी यांना दिले.
वीरशैव लिंगायत हा हिंदु धर्मातीलच एक पंथ आहे. हिंदु धर्म वटवृक्षासारखा आहे. हिंदु धर्माच्या अनेक शाखा आहेत. त्यातील एक शाखा म्हणजे वीरशैव लिंगायत पंथ आहे. वीरशैव लिंगायत पंथ हिंदु धर्मापासून वेगळा नाही, असे प्रतिपादन काशीपिठाचे जगद्गुरु…
या पालकांनी दत्तक देण्याच्या नावाखाली मुलीची पैशांसाठी विक्रीच केली आहे, हे सहन करण्यापलीकडचे आहे.