पुंछ येथील आतंकवादी आक्रमणात सैनिक वीरगतीला प्राप्त झाल्याने स्थानिक मुसलमानांनी साजरी केली नाही ईद !
देशातील किती मुसलमान असा विचार करतात ? काश्मीरच्या या मुसलमानांकडून अन्यत्रचे मुसलमान काही शिकतील का ?, असा प्रश्न कुणी उपस्थित केला, तर आश्चर्य वाटू नये !