मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे ४ वर्षांच्या मुलीवर वासनांध मुसलमान तरुणाकडून बलात्कार

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा खड्ड्यात कमरेभर गाडून त्याच्यावर दगड मारून ठार करण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

केरळमध्ये भाजपच्या नेत्यांनी इस्टर संडेच्या दिवशी घेतल्या ख्रिस्ती धर्मगुरूंच्या भेटी !

त्यानुसार नेते मुरलीधरन् यांनी लॅटिन कॅथॉलिक आर्च डायोसीज मुख्यालयाला भेट दिली, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन् यांनी थालास्सेरी येथील बिशप हाऊसमध्ये जाऊन आर्चबिशप मार रेमीजियस पॉल इंचानानियिल यांची भेट घेतली.

पीडित हिंदूंना भेटण्यास गेलेल्या राष्ट्रीय मानवाधिकाराच्या समितीला पोलिसांनी रोखले !

बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे हिंदुद्रोही आणि कायदाद्रोही सरकार ! आतातरी केंद्रशासनाने बंगालमधील हिंदूंच्या रक्षणासाठी राष्ट्रपती राजवट लावणे आवश्यक !

क्षुल्लक कारणावरून छत्तीसगडच्या गावात मुसलमानांकडून हिंदूंच्या घरांवर तलवारीने आक्रमण ! : एका हिंदु व्यक्ती ठार

छत्तीसगडमध्ये काँग्रेसची म्हणजे पाकिस्तानी राजवट असल्याने तेथील हिंदूंचे रक्षण होणे अशक्यच आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी राज्यातील हिंदूंनी संघटित होऊन त्यांचे रक्षण करणार्‍यांना निवडून देणे आवश्यक !

‘किसी का भाई किसी की जान’ या आगामी हिंदी चित्रपटातील गाण्यामध्ये मंदिराच्या आवारात चपला आणि बूट घालून अश्‍लील नृत्य !

सेन्सॉर बोर्ड चित्रपट पाहून प्रमाणपत्र देतांना हिंदूंच्या संदर्भातील अशा प्रकारच्या अवमानाच्या वेळी झोपलेले असते कि जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करते ?

ऋषिमुनींनी दिलेली वैश्विक सर्वसमावेशक सांस्कृतिक विचारधारा, हीच भारतीयता ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

भारताविषयी कुणाला भीती वाटत नाही; कारण आम्ही कितीही शक्तीवान झालो, तरी आमची संस्कृती आम्हाला दुसर्‍यांवर अतिक्रमण करण्याची शिकवण देत नाही.

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील प्रबोधनानुसार आजपासून कृतीला आरंभ करा !

‘सनातन प्रभात’ आधुनिक काळातील पुरोहित असून तो सतत देशस्थ (देशात रहाणार्‍या) हिंदूंना जागृत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. गेली २ तपे म्हणजे २४ वर्षे अखंडपणे ‘सनातन प्रभात’ प्रतिदिन प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला धर्मबोध, राष्ट्रबोध आणि साधनाबोध देत आहे.

दंगली रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ यांचे धोरण केंद्र आणि सर्व राज्य सरकारे यांनी लागू करावे ! – समीर लोखंडे, उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा

देशाचे तुकडे करण्यासाठी ‘मिनी (छोटी) पाकिस्तान’ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. हिंदूंनी हनुमानाप्रमाणे बलोपासना करणे, ही काळाची आवश्यकता आहे. राज्यघटनेने प्रत्येकाला आत्मरक्षण करण्याचा अधिकार दिला आहे आणि त्याचा उपयोग करावा.

‘गीता प्रेस, गोरखपूर’चा शताब्दी उत्सव ऋषिकेश (उत्तराखंड) येथील गीता भवनमध्ये साजरा !

संगीतमय ‘रामचरितमानस’चा पाठ सहस्रो भाविक भावपूर्ण म्हणत असतांना तेथील वातावरणातील स्पंदने अधिक सकारात्मक जाणवत होती. त्यासह ते वातावरण पाहूनच भावजागृती होत होती.

घराणेशाहीमुळे येणार्‍या हुकूमशाहीला भाजपने पूर्णविराम दिला ! – विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस, भाजप

भाजपने या देशातील घराणेशाहीमुळे होणारे राजकारण आणि हुकूमशाही यांना पूर्णविराम दिला आहे. यापूर्वी राजकारणामध्ये प्रचंड घोटाळे आणि भ्रष्टाचार यांचे आरोप सत्ताधार्‍यांवर होत होते. गेल्या ९ वर्षांमध्ये असा कुठलाही आरोप केंद्रातील राजकारणात कुणावरही झालेला नाही.