श्री विठ्ठलभक्‍ती बडव्‍यांकडून शिका अन् श्री विठ्ठलाची अपकीर्ती थांबवा ! – गणेश लंके, अध्‍यक्ष, श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर संरक्षक कृती समिती, पंढरपूर

अफझलखान, तसेच परकीय आक्रमणे यांपासून विठ्ठलमूर्तीचे संरक्षण, पावित्र्य जतन करून ठेवणारे बडवेच होते. विठ्ठलाची तुलना राजकीय व्‍यक्‍तीशी करणे, हे संतापजनक आहे. श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने निषेध करायला हवा होता.

मुंबईत चुनाभट्टी येथे भीषण अपघात, एकाचा मृत्‍यू !

चुनाभट्टी येथे मुंबई ईस्‍टर्न एक्‍सप्रेस हायवेवरून भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने ४ वाहनांना धडक दिली. यामध्‍ये एकाचा जागीच मृत्‍यू झाला असून ३ जण गंभीर घायाळ आहेत.

पर्यावरणद्रोहींवर कारवाई करण्‍यासाठी ठाकरे पक्षाची वन विभागासमोर निदर्शने!

गांधीनगर बाजारपेठेतील जे लोक दुकानासमोरील वृक्ष कचरा पेटवून नष्‍ट करतात आणि जे लोक आम्‍ल टाकून वृक्ष नष्‍ट करतात, अशा पर्यावरणद्रोही लोकांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच जे वृक्ष सध्‍या डौलाने उभे आहेत, त्‍यांची गणना करून त्‍यावर क्रमांक टाकून त्‍यांच्‍या संवर्धनाचे दायित्‍व निश्‍चित करण्‍यात यावे, या मागणीसाठी ठाकरे पक्षाच्‍या वतीने वन विभागासमोर निदर्शने करण्‍यात आली.

शरद पवार यांना ‘विठ्ठल’ संबोधणे अयोग्‍य !

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि अन्‍य आमदार यांनी पक्षात बंड करून शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. या वेळी मंत्रीपदाची शपथ घेतांना छगन भुजबळ यांनी शरद पवारांचा उल्लेख ‘आमचा विठ्ठल’ असा केला होता.

छत्रपती संभाजीनगर येथे धावत्‍या रिक्‍शात हिंदु तरुणीला अश्‍लील स्‍पर्श करणार्‍या धर्मांधाला अटक !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्‍याची किंवा भर चौकात बांधून त्‍यांच्‍यावर दगड मारण्‍याची शिक्षा करण्‍याची कुणी मागणी केल्‍यास आश्‍चर्य वाटू नये !

सोनवडी (जिल्‍हा सातारा) येथील विवाहित महिलेवर धर्मांधांकडून सामूहिक बलात्‍कार !

धर्मांधांची महिलांवरील वाढती अत्‍याचाराची प्रकरणे संतापजनक आहेत. धर्मांधांना महिलांवरील अत्‍याचारासाठी फाशीची शिक्षा करण्‍याचाच कायदा करायला हवा !

विवाहाचे आमीष दाखवून धर्मांध पोलिसाचा महिला पोलिसावर बलात्‍कार !

राज्‍यात महिलांवरील धर्मांधांचे अत्‍याचार वाढणे पोलीस प्रशासनाला लज्‍जास्‍पद नव्‍हे का ? ‘लव्‍ह जिहाद’चा वाढता विळखा ! धर्मांध कुठेही असले तरी ते धर्मांध मानसिकता सोडत नाहीत, हेच यातून लक्षात येते.

मुंबईतील भिकार्‍याचे मासिक उत्पन्न ७५ सहस्र रुपये !

घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्याने शिक्षण घेता आले नाही; म्हणून मुंबईतच वेगवेगळ्या रस्त्यांवर भीक मागणे त्याने चालू केले. या भिकार्‍याचे लग्न झाले असून त्याच्या कुटुंबात भावासह वडील आणि स्वतःची दोन मुलेही आहेत.

ठाणे येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अपघात, २ जण घायाळ !

बस आणि कंटेनर यांची धडक झाल्याने वाहक बसलेल्या बसच्या दर्शनी भागाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या वेळी बसमध्ये ९ प्रवासी होते. त्यामधील बस वाहक अमर परब आणि प्रवासी महिला गीता कदम हे दोघे घायाळ झाले आहेत.

आषाढी यात्रेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला ६ कोटी २७ लाख रुपयांचे उत्पन्न !

गतवर्षीच्या माघी यात्रेच्या तुलनेत हे उत्पन्न ५७ लाख रुपयांनी अधिक आहे, अशी माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.