
पंढरपूर – ३०-४० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत ३-४ वेळा स्वत:ची निष्ठा, स्वत:चे दैवत पालटणारे राजकीय लोक कुठे, तर सहस्रो वर्षांपूर्वीपासून म्हणजे विठ्ठलभक्तीचा मानबिंदू असणार्या वारकरी संप्रदायाच्या जन्मापूर्वीपासून ते आजच्या प्रक्षाळ पूजेपर्यंत विठ्ठलभक्ती भोवतीच स्वत:चे जीवन व्यतीत करणारे बडवे कुठे ? अफझलखान, तसेच परकीय आक्रमणे यांपासून विठ्ठलमूर्तीचे संरक्षण, पावित्र्य जतन करून ठेवणारे बडवेच होते. विठ्ठलाची तुलना राजकीय व्यक्तीशी करणे, हे संतापजनक आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने निषेध करायला हवा होता.
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
आदिवासींच्या घरांच्या बांधकामाला मुसलमानांचा विरोध : पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर काम चालू