
पंढरपूर – ३०-४० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत ३-४ वेळा स्वत:ची निष्ठा, स्वत:चे दैवत पालटणारे राजकीय लोक कुठे, तर सहस्रो वर्षांपूर्वीपासून म्हणजे विठ्ठलभक्तीचा मानबिंदू असणार्या वारकरी संप्रदायाच्या जन्मापूर्वीपासून ते आजच्या प्रक्षाळ पूजेपर्यंत विठ्ठलभक्ती भोवतीच स्वत:चे जीवन व्यतीत करणारे बडवे कुठे ? अफझलखान, तसेच परकीय आक्रमणे यांपासून विठ्ठलमूर्तीचे संरक्षण, पावित्र्य जतन करून ठेवणारे बडवेच होते. विठ्ठलाची तुलना राजकीय व्यक्तीशी करणे, हे संतापजनक आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने निषेध करायला हवा होता.
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक
अक्कलकोट येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करणार्या अरबाजला अटक !
बेडग (सांगली) येथे सिलिंडरचा स्फोट