‘क्युरेटिव्ह पिटीशन’ (उपचारात्मक याचिका) काय असते ?

भारतीय राज्यघटनेच्या कलमांच्या प्रावधानांनुसार ‘क्युरेटिव्ह पिटीशन’ ही सर्वाेच्चातील सर्वाेच्च आणि अंतिम अशी याचिका प्रविष्ट केली जाते. यापुढे काहीही नसते.

‘कलम ३७०’ची सोय तात्पुरती असूनही काँग्रेसने इतकी वर्षे ती का रहित केली नाही ?

काश्मीर संस्थानाचा विषय नेहरूंनी मुद्दामहून त्यांच्या हाती घेतला आणि त्या नंतर त्याचा कसा सत्यानाश केला, हे सगळ्या देशाने आणि जगाने गेली ७५ वर्षे अनुभवले !

रामसेतूचे महत्त्व अबाधित रहाण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

‘२२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्या (उत्तरप्रदेश) येथे रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. अयोध्या हे जसे श्रीरामाचे जन्मस्थान आणि राज्य करण्याचे स्थान आहे.

हिंदुत्वद्रोही नेत्यांना वठणीवर आणण्यासाठी हिंदु समाज जागृत आणि संघटित कधी होणार ?

संस्कृत विद्यापिठाला विरोध करणारे जन्महिंदू ती भाषा शिकल्याने एक तरी हिंदु विद्यार्थी अथवा व्यक्ती धर्मांध झाल्याचे उदाहरण दाखवतील का ?

राजकीय पक्षांमध्ये ‘अर्बन’ (शहरी) नक्षलवाद्यांची घुसखोरी ?

काँग्रेसने नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून नक्षली विचारांना प्रोत्साहन दिले. आता राहुल गांधी जी वक्तव्ये करत आहेत, त्यांवरून पंतप्रधान मोदी यांनी ‘काँग्रेस अर्बन नक्षलवादाची विचारधारा…

गोव्याभोवतीचा अमली पदार्थांचा विळखा आणखी घट्ट : ‘सनबर्न’ला थारा नकोच !

मागील काही वर्षांमध्ये गोव्यातील शहरी भागासमवेत ग्रामीण भागांमध्येही पोलिसांनी धाडी घालून अमली पदार्थ जप्त केले आहेत.

देशातील साम्यवादी विषवल्ली हीच राममंदिराच्या विरोधात आहे ! – वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति

‘‘तुकडे तुकडे गँग म्हणजे ते लोक जे मुखाने राज्यघटनेचा जप करतात; पण मनात मात्र कायदा सुव्यवस्थेची अजिबात चाड नसते. देशात अराजक निर्माण करायचे असते. वरवर निधर्मी; पण आतून धर्मांध असलेले ‘जमात ए पुरोगामी’, म्हणजेच तुकडे गँग !

दुर्धर आजारांवर औषधे आयात करून स्वतःची खळगी भरणार्‍या ‘लॉबी’ला ‘पनौती’ लावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी !

देशाच्या स्वातंत्र्याला ७ दशके ओलांडून गेली, तरी दुर्धर आजारांवर देशांतर्गत औषधे निर्मिती करू न देणार्‍या आणि अशी औषधे आयात करून त्यातून स्वतःची खळगी भरणार्‍या ‘लॉबी’ला ‘पनौती’ लावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी !

जम्मू-काश्मीरमधील ‘कलम ३७०’ रहित करण्याचा सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय योग्य !

‘केंद्र सरकारने कलम ३७० रहित करणे आणि जम्मू-काश्मीरपासून वेगळे करून लडाखला केंद्रशासित प्रदेश करणे, हे दोन्ही निर्णय वैध असून योग्य आहेत’, असा निवाडा सर्वाेच्च न्यायालयाने..

करमणूक सुयोग्य हवी !

‘मी एकटा काय करणार ?’, ‘हे असेच चालू रहाणार’, ‘मला काय करायचे आहे ?’ या आणि अशा अयोग्य विचारांनी बहुतेक वेळा हिंदूंचे मन बोथट झालेले असते. करमणूक ही निव्वळ करमणूकच असायला हवी. त्यातील कुसंस्काराने समाजमन दूषित होत असेल, तर ते थांबवायलाच हवे !