परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्या गालावर भारताच्या नकाशाप्रमाणे आकार दिसून येणे, याविषयी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना आध्यात्मिक स्तरावर जाणवलेली सूत्रे !

आध्यात्मिक संशोधनाकडे शिकण्याच्या दृष्टीकोनातून पहा ! ….बुद्धीप्रामाण्यवादात अडकल्यास ईश्वर भरभरून देत असलेल्या देणगीपासून आपण वंचित राहू.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःच्या एका हाताची बोटे पाण्यात बुडवल्यावर त्यात विविध रंगांची निर्मिती होणे आणि त्याचे आध्यात्मिक विश्लेषण !

हाताच्या करंगळीपासून अंगठ्यापर्यंतच्या सर्वच बोटांत पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ही पंचतत्त्वे असतात. पाण्यात बोटे बुडवणार्‍या व्यक्तीच्या आध्यात्मिक पातळीप्रमाणे रंग निरनिराळा दिसतो.

अखंड भारताचे मानचित्र (नकाशा) आणि सध्याच्या भारताचे मानचित्र (नकाशा) यांच्यातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वातावरणावर होणारा परिणाम

व्यक्तीच्या संदर्भात छायाचित्रातून जे कळू शकते, ते राष्ट्राच्या संदर्भात मानचित्रातून (नकाशातून) कळू शकते.

संस्कृत भाषेतील ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गायल्याने गाणार्‍या साधिकांतील सकारात्मकता पुष्कळ प्रमाणात वाढणे

कर्नाटकातील प्रस्तावित संस्कृत विश्वविद्यालयाला काँग्रेसवाले विरोध करत आहेत, या पार्श्वभूमीवर ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. उपकरणाद्वारे संस्कृत भाषेतील ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताची केलेली वैज्ञानिक चाचणी आणि तिचे निष्कर्ष इथे पाहा …

चुका लिहून देतांना त्या योग्य पद्धतीने लिहिणे, चुकांच्या परिमार्जनासाठी योग्य प्रायश्चित्त घेणे यांसह परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवलेली सूत्रे आचरणात आणण्याचे महत्त्व स्पष्ट करणारे संशोधन !

हस्तलिखित आणि संगणकीय प्रत यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घेतलेल्या चुकांच्या सत्संगाचा सनातनच्या पुरोहितांवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

संतांनी केलेल्या मार्गदर्शनाचा सनातनच्या पुरोहितांवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी सनातनच्या पुरोहितांची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

समाजातील संतांकडे उपायांसाठी जातांना त्यांना आध्यात्मिक त्रास नसल्याची निश्चिती करणे आवश्यक आहे, या विषयी घडलेला एक प्रसंग

संतांनी दिलेल्या औषधांची आश्रमात ‘यू.ए.एस्.’ चाचणी करण्यात आली, तेव्हा त्यांनी दिलेल्या बहुतेक औषधांची सकारात्मक प्रभावळ १ मीटर, तर नकारात्मक प्रभावळ १२ मीटर इतकी होती, तसेच काही औषधांत केवळ नकारात्मक प्रभावळ होती.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांच्या आणि हातांच्या बोटांच्या नखांमध्ये झालेले पालट आणि त्या मागील अध्यात्मशास्त्र !

ऑगस्ट २०२१ पासून या रेषांचा स्पर्श खडबडीत लागू लागला. ६.१०.२०२१ या दिवशी या रेषांचा उठावदारपणा वाढल्याचे लक्षात आले. यामागील अध्यात्मशास्त्र येथे दिले आहे.

सनातन धर्माची तत्त्वे आणि परंपरा विश्वात आध्यात्मिक स्तरावर सकारात्मकता वाढवण्यात साहाय्य करू शकतात ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

IIM कोझिकोड येथील कार्यक्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘प्राचीन वैज्ञानिक ज्ञानाची आधुनिक युगासाठी उपयुक्तता’ हे संशोधन ‘ऑनलाईन’ सादर !

कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर यांच्या मृत्यूत्तर विधींच्या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेले वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांचे ‘हिंदु धर्मात सांगितलेले मृत्यूत्तर विधी केल्याने मृत व्यक्तीच्या लिंगदेहाला आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होतात’, हे या संशोधनातून स्पष्ट झाले !’