कृषी विधेयकाला होणारा विरोध आणि त्याच्या विरोधातील अफवा चुकीच्या ! – खासदार नारायण राणे, भाजप

देशातील उत्पादित मालाला दुप्पट भाव मिळावा, तसेच शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावा, यासाठी केंद्र सरकारने कृषी विधेयक संमत केले आहे. त्यामुळे त्याला होणारा विरोध चुकीचा आहे. या कायद्याच्या विरोधात पसरवल्या जाणार्‍या अफवा आणि केली जाणारी अपकीर्ती चुकीची आहे.

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन संस्थगित, पुढील अधिवेशन १ मार्च या दिवशी होणार

२ दिवसांचे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन १५ डिसेंबर या दिवशी संस्थगित झाले. विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी अधिवेशन संस्थगित झाल्याची घोषणा केली.

मराठा आंदोलनात शिरून भाजपचे लोक ‘ग्लोबल्स’ नीतीचा उपयोग करत आहेत ! – अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

मराठा आणि इतर मागासवर्गीय समाज यांमध्ये वाद निर्माण केला जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीला उत्तर न देण्याचा ठराव विधानसभेत एकमताने संमत

विधीमंडळाचे सार्वभौम अधिकार आणि प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीला उत्तर न देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव १५ डिसेंबर या दिवशी विधानसभेत एकमताने संमत करण्यात आला.

आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून कंगना राणावत आणि प्रसिद्धीमाध्यमे यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग सादर

अंमलबजावणी संचालनालयाने टाकलेल्या धाडीमध्ये शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचे खोटे वृत्त प्रसिद्ध झाले.

अर्णव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्या हक्कभंगाच्या प्रस्तावाला मुदतवाढ देण्यास विरोधकांचा विरोध

कंगना राणावत आणि अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात विशेषाधिकार दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना पोलिसांनी सभागृहाबाहेर अडवले !

विश्‍वासघात करून सत्तेत आलेले सरकार महाराष्ट्रातील गोरगरिबांशी खेळत आहे.

पोलिसांवर हात उगारणार्‍या महिला आणि बाल विकासमंत्र्यांनी त्यागपत्र द्यायला हवे होते ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

महिला आणि बाल विकास यशोमती ठाकूर यांनी थेट पोलिसावरच हात उगारला.

शेतकरी आंदोलन पंजाब आणि हरियाणा राज्यांतील उच्च दर्जाचे दलाल चालवत आहेत !  

पंजाब आणि हरियाणा राज्यांतील उच्च दर्जाचे दलाल नियोजित पद्धतीने शेतकरी आंदोलन चालवत आहेत. साम्यवादी विचारसरणीचे लोक आणि ‘टुकडे – टुकडे गँग’ यामध्ये सहभागी झाली असून शेतकर्‍यांच्या परिस्थितीचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला जात आहे

विधानसभेतील अर्णव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्या हक्कभंगाच्या प्रस्तावाला मुदतवाढ

सभागृहाच्या कामकाजात हस्तक्षेप झाला, तरच हक्कभंग करता येतो. शासनाला हक्कभंगाची व्याप्ती वाढवायची असल्यास वाढवता येईल; मात्र एखाद्या प्रकरणासाठी कायदा अस्तित्वात असतांना त्यासाठी हक्कभंग आणून सभागृहाचा वेळ घालवणे योग्य नाही.