वैजापूर येथे २७ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ !

वैजापूर तालुक्यातील अनेक गावांना वाढत्या उष्णतेमुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. तालुक्यातील २७ गावांना २३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आणखी ७ गावांनी टँकरची मागणी केली आहे.

२९० मीटर रुंद पात्रात वाशिष्ठी नदीला नेसवली साडी !

नदीचे सौंदर्य अबाधित ठेवायचे असेल, नदी पात्र स्वच्छ राहील गाळाने भरणार नाही यासाठी आपल्याला नदीबरोबरच नातं अधिक घट्ट करावे लागेल.

मंदिर परिसरात मद्य आणि मांस यांची होणारी विक्री थांबवावी !

मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आहेत. त्यांचे पावित्र्य जपणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे.

श्री क्षेत्र गणपतीपुळे परिसरातील मद्य आणि मांस विक्री करणारे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रेस्टॉरंट त्वरित हलवावे !

सध्याच्या घडीला राज्यातील अनेक मंदिरे, तीर्थक्षेत्रे आदी ठिकाणी सर्रास बिअरबार, दारू दुकाने, चायनीज पदार्थ विक्री, मांस विक्री दुकाने मोठ्या प्रमाणात दिसून येतात.

२९ मार्चला रत्नागिरीत जगद्गुरु श्री शंकराचार्य यांच्या विचारांवर एक दिवसांचे चर्चासत्र

भारताची भौगोलिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील एकता अन् अखंडता कायमस्वरूपी दृढ करण्याकरता जगद्गुरु श्री शंकराचार्यांनी स्वत:चे संपूर्ण जीवन समर्पित केले.

नेपाळहून अल्पवयीन मुलीला बोलावून मुंब्रा येथे अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक !

भ्रमणभाषच्या वापराचे दुष्परिणाम जाणा ! भ्रमणभाषच्या वापरापोटी मुली देशही सोडून एवढ्या लांबवर यायला सिद्ध होतात, हे किती घातक आहे, हे लक्षात घ्या !

केजरीवाल यांच्या अटकेला जर्मनीचा आक्षेप; भारताचे चोख प्रत्युत्तर !

अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा उभारून सत्ता हस्तगत केली. असे असतांना पाश्‍चात्त्य देश आणि प्रसारमाध्यमे यांनी भारतालाच दूषणे देणे, हा त्यांचा निवळ भारतद्वेष आहे !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे भ्रमणभाषचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीमध्ये ४ मुलांचा जळून मृत्यू

एका घरात भ्रमणभाषच्या स्फोटामुळे घराला आग लागली. यात ४ मुले आणि त्यांचे आई-वडील गंभीररित्या भाजले.

तालिबानकडून पाकिस्तानी सैन्याच्या १२ चौक्या उद्ध्वस्त !

पाकिस्तानने हवाई आक्रमण केल्यामुळे संतापलेल्या अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने आदेश दिल्यानंतर तालिबानी सैन्याने पाकिस्तान सैन्याच्या १२ चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत.

मुसलमानांनी मुलांना शिकण्यासाठी मदरशांऐवजी शाळेत पाठवावे !

मुलांना आधुनिक वैद्य (डॉक्टर), अभियंता (इंजिनिअर) बनावायचे असेल, तर त्यांना मदरशांऐवजी शाळेत पाठवावे, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे.