बेंगळुरूतील बाँबस्फोटाच्या प्रकरणी २ जिहाद्यांना अटक

बेंगळुरू येथील रामेश्‍वरम् कॅफे बँबस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) कोलकाता येथून अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजिब या दोघांना अटक केली आहे.

Weather Alert : देशातील १४ राज्यांमध्ये पावसाची शक्यता !

कर्नाटक आणि आंध्रप्रदेश राज्यांच्या किनारी भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

Haryana School Bus Accident : महेंद्रगड (हरियाणा) येथील शाळेच्या बसच्या अपघाताच्या प्रकरणी मुख्याध्यापिकेसह ३ जणांना अटक

येथे ११ एप्रिल या दिवशी कनिना गावाजवळ खासगी शाळेच्या बसला झालेल्या अपघात ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तर २० विद्यार्थी घायाळ झाले होते.

SC Slams Private Hospitals : अनुदानित खासगी रुग्णालयांकडून गरिबांसाठी खाटा राखीव ठेवण्याच्या आश्‍वासनाला हरताळ !

न्यायालयाने अशा रुग्णालयांना केवळ फटकारून सोडू नये, तर त्यांच्याकडून आश्‍वासनांची आणि नियमांची पूर्ती व्हावी, यासाठी कठोर धोरण राबवण्याचा आदेश द्यावा, असेच सामान्य जनतेला वाटते !

Diaper Side Effects : डायपरच्या सतत वापरामुळे मुलांच्या मूत्रपिंडावर विपरीत परिणाम  !

अशी माहिती ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे’च्या (‘एम्स’च्या) डॉक्टरांनी दिली आहे.

श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोटमध्ये सहस्रो भाविकांची गर्दी !

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिनाच्या निमित्ताने १० एप्रिल या दिवशी भाविकांनी ‘अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय’, चा जयघोष करत सहस्रो भाविकांनी दर्शन घेतले.

वैचारिक आतंकवादाच्या विरोधात प्रत्येकाने प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य दाखवावे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष हिंदु विधीज्ञ परिषद

वैचारिक आतंकवाद हा भयंकर असून तो देशाच्या अर्थव्यवस्थेसह आपली संस्कृती आणि स्वाभिमान यांना उद्ध्वस्त करतो. या आतंकवादाला कुठला रंग नाही. या वैचारिक आतंकवादाच्या विरोधात प्रत्येकाने प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य दाखवावे…

सातारा येथील श्री काळाराम मंदिरात ‘रामनवमी उत्सवा’स प्रारंभ !

सर्व कार्यक्रम भाविक-भक्तांच्या देणग्यांमधून पार पाडले जातात. तरी समस्त श्रीरामभक्तांनी या उत्सवामध्ये यथाशक्ती सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिर विश्वस्त मोहनभाई शहा यांनी केले आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी सामूहिक गुढीपूजन !

रायगड जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून हिंदु नववर्षाच्या स्वागतासाठी सामूहिक गुढीपूजन करण्यात आले, तसेच शेकडो धर्मप्रेमींनी रामराज्याची प्रतिज्ञा घेतली.