(म्हणे) ‘भारताला वेळ आल्यावर त्याला नेहमीच आठवणीत राहील असे उत्तर देऊ !’-बिलावट भुट्टो
भारताला उत्तर देण्याची भाषा करणारा पाक किती दिवस देश म्हणून तग धरून रहाणार आहे, हाच खरा प्रश्न आहे ! पाकच्या माजी सैन्यदलप्रमुखांनीच स्पष्ट केले आहे की, पाकच्या सैन्याकडे भारताशी लढण्याची क्षमता राहिलेली नाही.