मुसलमान मुली पंधराव्या वर्षी स्वतःच्या इच्छेने लग्न करू शकतात ! – झारखंड उच्च न्यायालय

झारखंड उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालात म्हटले आहे की, मुसलमान मुलीला वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही पुरुषाशी लग्न करण्यास स्वातंत्र्य आहे.

बलारामपूर (छत्तीसगड) येथे हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या पाद्य्रासह चौघांना अटक

रात्रीच्या अंधारात हिंदूंना विविध आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात होता. यात मृत व्यक्तीला जिवंत करण्याचाही दावा केला जात होता.

तहसीलदार कार्यालयाने छत्तीसगड वक्फ बोर्डाचा दावा फेटाळला !

वक्फ कायद्याच्या तरतुदी आणि त्या माध्यमातून वक्फ बोर्डाला मिळालेले अमर्याद अधिकार पहाता हिंदूंनी बेसावध राहून चालणार नाही. हिंदूंनी अल्पसंतुष्ट न रहाता हा ‘वक्फ कायदा’ रहित होईपर्यंत वैध मार्गाने संघटित लढा चालू ठेवायला हवा !

कवर्धा (छत्तीसगड) येथे धर्मांधाकडून हिंदु भाजी विक्रेत्याला मारहाण !

लोकसंख्येने अल्प असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात !

विद्यार्थीनीवर बलात्कार करणार्‍या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या रूहाब मेमन या माजी पदाधिकार्‍याला अटक

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून त्याला ठार करण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

दुर्ग (छत्तीसगड) येथील तहसील कार्यालयासह शेकडो एकर भूमीवर वक्फ बोर्डाचा दावा !

छत्तीसगड राज्य वक्फ बोर्डाचा ‘लँड जिहाद’ !

भारतात रहाणारी प्रत्येक व्यक्ती हिंदु आहे ! – सरसंघचालक प.पू. डॉ. मोहनजी भागवत

जे भारताला मातृभूमी मानतात आणि येथील संस्कृती आणि विविधता यांचा सन्मान करतात, तसेच कोणत्याही धर्माचे, संस्कृती, भाषेचे किंवा भोजन पद्धतीचा अवलंब करणारे, विचारसरणी असलेले लोक यांसाठी काम करतात ते सर्व हिंदु आहेत

राजनांदगाव (छत्तीसगड) येथे बौद्धांच्या कार्यक्रमात हिंदूंच्या देवतांची पूजा न करण्याची देण्यात आली शपथ !

राजनांदगावच्या काँग्रेसच्या महापौर हेमा देशमुख यांची उपस्थिती

आठ वर्षांच्या मुलाने घेतला कोब्राचा चावा; कोब्रा सापाचा मृत्यू

दीपकने सापापासून सुटका करून घेण्यासाठी सापाचा चावा घेतला. त्यात सापाचा मृत्यू झाला. दीपकला विषबाधा झाल्याची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती.

रुग्णालयात परिचारिकेला एकटे पाहून ४ जणांनी केला सामूहिक बलात्कार !

राज्यातील मनेंद्रगड-चिरमिरी-भरतपूर जिल्ह्यात असलेल्या एका रुग्णालयात परिचारिकेला एकटे पाहून ४ वासनांधांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. परिचारिकेचे सहकारी दिवाळीनिमित्त सुटीवर गेले होते. त्यामुळे ती एकटीच रुग्णालयात काम करत होती.