
‘कर्नाटकातील मालमत्तांवर मनमानीपणे दावा करणार्या वक्फ बोर्डाला मोठा झटका बसला आहे. प्रदीर्घ लढाईनंतर गदग जिल्ह्यातील शेतकर्यांना न्यायालयाच्या माध्यमातून त्यांच्या भूमींचे मालकी हक्क परत मिळाले आहेत. मार्च २०१९ मध्ये वक्फ बोर्डाने राज्यातील गदग जिल्ह्यातील ३१५ शेतकर्यांच्या भूमींवर दावा केला होता. वक्फ बोर्डाकडून शेतकर्यांना नोटीस पाठवण्यात आली होती की, ते ज्या भूमीवर रहातात आणि शेती करत आहेत, ती भूमी वक्फ बोर्डाची असून शेतकर्यांनी त्यांवर अवैधपणे नियंत्रण मिळवले आहे.’
देशाचे अधःपतन होण्यामागील कारण
सर्वांना सामावून घेणार्या एकत्र कुटुंबपद्धतीचे लाभ !
झाडांच्या संवर्धनात निष्काळजीपणा केल्यास भावी पिढीसाठी पुष्कळ रुग्णालये बांधावी लागतील !
पतीने खोटा जन्मदिनांक सांगितल्याने जन्मकुंडली जुळवण्यात चूक होणे, ही पत्नीची फसवणूक ! – Telangana High Court
अध्यात्म समजून घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता !