पनवेल – अटलसेतूवरून मुंबई-पुणे या मार्गिकेवर प्रवास करणार्या ५० सहस्र वाहनांना पनवेलमधील कोळखे गाव ते कोन गावापर्यंत संथगतीने प्रवास करावा लागत आहे. ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ कोळखे ते कोन या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर उन्नत मार्ग बांधणार असून यासाठी १ सहस्र कोटी रुपये खर्च करणार आहे. यासाठी ३० महिन्यांचा कालावधी लागणार आहे. कंत्राटदाराने काम चालू केलेले नाही. त्यामुळे अजून अडीच वर्षे अटलसेतू ते पुणे असा प्रवास करणार्या वाहनांना पनवेलमध्ये वाहतूककोंडीचा सामना करावा लागेल.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > अटलसेतूवरून मुंबई-पुणे मार्गिकेवरील प्रवास संथगतीने !
अटलसेतूवरून मुंबई-पुणे मार्गिकेवरील प्रवास संथगतीने !
नूतन लेख
- श्रीक्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळाचालक यांच्या वतीने ‘देशी गोवंश बचाव जनआंदोलन’ !
- ज्येष्ठ नागरिकांसाठी आता लोकलगाडीत वेगळ्या डब्याची सुविधा !
- अपेक्षित सुरक्षेच्या अभावी गोवा शासनाच्या ७० टक्के संकेतस्थळांना सायबर आक्रमणाचा धोका
- सासोली येथे ग्रामस्थांच्या सामाईक भूमीत बेसुमार वृक्षतोड
- भरत गोगावले यांना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता !
- ‘स्वच्छता ही सेवा-२०२४’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, पर्यटन स्थळे ‘शून्य कचरा’ करण्याचा निर्धार !