![]()
‘कानिफनाथ मंदिराची ४० एकर भूमी धर्मांधांनी कह्यात घेतली आहे. वर्ष २००५ मध्ये रंगपंचमीच्या दिवशी कुणालाही कळू न देता या भूमीवर वक्फ बोर्डाने नियंत्रण मिळवले. त्यानंतर एक ट्रस्ट बनवून त्याचे दर्ग्यात रूपांतर करण्यात आले. त्यानंतर त्यांनी त्या भूमीच्या कागदपत्रांवरील कानिफनाथ देवस्थानचे नाव हटवून ‘हजरत रमजान शाह दर्गा’ अशी नोंद केली. याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही ग्रामसभा घेतली. त्यात ‘तलाठ्याकडील नोंद रहित करावी’, असा ठराव करण्यात आला. आमच्या १९ लोकांवर वक्फमध्ये खटला प्रविष्ट करण्यात आला. आता आमचा कानिफनाथ मंदिर वाचवण्याचा कायदेशीर लढा चालू आहे आणि तो चालूच राहील.’
– श्री. श्रीहरि आंबेकर, कान्होबा उपाख्य कानिफनाथ देवस्थान, गुहा, महाराष्ट्र. (२७.६.२०२३)
सरकारला ‘नीट’ प्रश्नपत्रिका बनवणार्या सर्व तज्ञांना अज्ञात ठिकाणी ठेवावे लागणे, हे तज्ञांना लज्जास्पद !
भारतीय विचार, आचार, तत्त्वज्ञान आणि साहित्य यांचे महत्त्व !
अनधिकृत कूपनलिकांच्या विरोधात आधीच कृती न करणार्यांना कामावरून बडतर्फ करा !
गावात अवैध मद्यविक्री होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांच्या का लक्षात येत नाही ? अशा पोलिसांना बडतर्फ करा !
अपघातामागील सत्य ४ वर्षांनंतर बाहेर येणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
भीमाशंकर भाविकांसाठी प्रवेशिका (पास) घेण्याचा सक्तीचा निर्णय प्रशासनाने मागे घेतला !