गुरुपौर्णिमेला १६ दिवस शिल्‍लक

गुरुकृपा सतत हवी 

गुरुप्राप्‍ती झाली आणि गुरुमंत्र मिळाला की गुरुकृपेला आरंभ होतो. ती अखंड टिकवून ठेवण्‍यासाठी गुरूंनी सांगितलेली साधना आयुष्‍यभर सातत्‍याने करीत रहाणे आवश्‍यक असते.