मराठवाड्यामध्ये १ लाख २२ सहस्र १८ शेतकर्यांचे ६० सहस्र ४०२ हेक्टर भूमीवरील पिकांची हानी झाली. संपूर्ण मराठवाड्यात आतापर्यंत ८४ कोटी ७५ लाख रुपयांच्या हानीभरपाईचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले आहेत. संभाजीनगर, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, जालना या जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे शेतपीक आणि फळबागा यांची हानी झाली. संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यात एका व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाला.
मराठवाड्यात ८४ कोटी ७५ लाख रुपयांची हानी !
नूतन लेख
- Kerala Fake Aadhaar card:केरळमध्ये बनावट आधारकार्डच्या जोरावर ५० सहस्र घुसखोरांचे वास्तव्य !
- World Suffering From ‘Anemia’:जगातील २०० कोटी लोक ‘अॅनीमिया’ने ग्रस्त !
- ‘Chhatrapati Sambhajinagar’ And ‘Dharashiv’ ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि ‘धाराशिव’ जिल्ह्यांच्या नावांवर मुंबई उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब !
- ‘West Nile’ Fever Kerala:केरळात ‘वेस्ट नाइल’ तापाचे संक्रमण
- आतंकवादाचे समर्थन करूनही मुख्याध्यापकपदाचे त्यागपत्र न देणार्या परवीन शेख यांची हकालपट्टी करा ! – हिंदु जनजागृती समितीची
- बीड येथे चारचाकी वाहनातून १ कोटी रुपयांची रक्कम जप्त !