नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांचे प्रतिपादन !

काठमांडू (नेपाळ) – मी भारताच्या विरोधात नाही. मी जेव्हा पंतप्रधान म्हणून निवडलो आणि राष्ट्रपतींच्या निवासस्थानातून बाहेर पडलो, तेव्हा सर्वप्रथम माझे भारताच्या राजदूतांनी अभिनंदन केले. त्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून माझे अभिनंदन केले. ते पहिले पंतप्रधान होते ज्यांनी माझे अभिनंदन केले, असे वक्तव्य नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.
Exclusive: Not Against #India, Will Forget Old Disputes, Says #NepalPM #PushpaKamalDahal ‘#Prachanda‘
Read More: https://t.co/thCCjJB3hh
— ABP LIVE (@abplive) December 27, 2022
पंतप्रधान प्रचंड पुढे म्हणाले की, शेवटच्या वेळी मी जेव्हा भारतात गेलो होतो, तेव्हा मी पंतप्रधान मोदी यांच्याशी अनेक सूत्रांवर मनमोकळेपणाने चर्चा केली. नेपाळ आणि भारत यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली पाहिजे. अशी अनेक सूत्रे आहेत, ज्यावर दोन्ही देशांनी एकत्र काम केले पाहिजे आणि याविषयावर भारताच्या नेत्यांशी आम्ही यापूर्वीच चर्चा केली आहे. मला वाटते की, दोन्ही देशांचे संबंध एका योग्य दिशेने पुढे गेले पाहिजेत.
संपादकीय भूमिका
|
पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू
Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणात ४ सैनिक आणि ६ आतंकवादी ठार
Germany Grooming Gangs : जर्मनीमध्येही यूकेसारखी ‘ग्रूमिंग गँग’ !
.. तर इराणचे अस्तित्वच संपवून टाकू ! : Donald Trump Threatens Iran
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !