हिंजवडी – पवना नदीपात्रातील रावेत बंधारा, तसेच परिसरातील पात्र जलपर्णीने आच्छादले आहे. जलपर्णी तात्काळ काढावी, अशी मागणी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांना युवा शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निवेदन देऊन केली आहे. जलपर्णी तात्काळ काढावी आणि जलपर्णीचे काम ज्या ठेकेदाराला दिले आहे त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करून भविष्यात ती वाढणार नाही हे पहावे, अन्यथा आंदोलन करू, अशी चेतावणी या वेळी दिली.
पवना नदीपात्रातील जलपर्णी हटवण्याची मागणी !
नूतन लेख
- भोकरदन (जिल्हा जालना) येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश असूनही १ मास नळाला पाणी नाही !
- आषाढी पायी वारीचे २९ जून या दिवशी पंढरपूरकडे प्रस्थान !
- धर्मांध पोलिसाच्या फितुरीमुळे अमली पदार्थाच्या तस्कराला लाभ !
- पुणे महापालिकेच्या उपअभियंत्याकडून तृतीयपंथीय सुरक्षारक्षकांना मारहाण !
- मोरगाव (बारामती) येथील ‘महावितरण’च्या महिला कर्मचार्याची कोयत्याने १६ वार करून हत्या !
- पुण्यातील ज्योतिषाचार्य अतुल छाजेड अंनिसचे आव्हान स्वीकारण्यास सज्ज !