
सांगली, ३० जुलै – पूरग्रस्त भागात वीजदेयकांची वसुली करू नका, असे आदेश देण्यात आले आहेत. परिस्थिती पूर्ववत् होत नाही, तोपर्यंत वीजदेयकही दिले जाणार नाही. लोकांची पुष्कळ हानी झाली आहे. परिस्थिती निवळल्यावर वीजदेयकात कितपत दिलासा देऊ शकतो, याचा विचार केला जाईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगली येथील पत्रकार परिषदेत दिली.
पूरग्रस्तांना बिलमाफी मिळणार का? उर्जामंत्री नितीन राऊत काय म्हणाले? https://t.co/IMnPFz7PRq#MahadFlood #Chiplun #Flood #Kolhapur #EnergyMinister #NitinRaut #LightBill
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 30, 2021
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !