
सांगली, ३० जुलै – पूरग्रस्त भागात वीजदेयकांची वसुली करू नका, असे आदेश देण्यात आले आहेत. परिस्थिती पूर्ववत् होत नाही, तोपर्यंत वीजदेयकही दिले जाणार नाही. लोकांची पुष्कळ हानी झाली आहे. परिस्थिती निवळल्यावर वीजदेयकात कितपत दिलासा देऊ शकतो, याचा विचार केला जाईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगली येथील पत्रकार परिषदेत दिली.
पूरग्रस्तांना बिलमाफी मिळणार का? उर्जामंत्री नितीन राऊत काय म्हणाले? https://t.co/IMnPFz7PRq#MahadFlood #Chiplun #Flood #Kolhapur #EnergyMinister #NitinRaut #LightBill
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 30, 2021
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक