प्रशासनाच्या गलथान कारभाराचे उदाहरण !

जळगाव – मुक्ताईनगर येथील ग्रामपंचायतीच्या काळातील (वर्ष २०१६ मधील) पाण्याच्या ४ टँकरपैकी २ टँकर नादुरुस्त आहेत, तर पाणलोट योजनेअंतर्गत मिळालेले २ टँकर गहाळ झाले आहेत. याविषयी पालिकेकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. (जनसेवेसाठी असलेल्या वस्तूंची अशी हेळसांड करणार्या अधिकार्यांच्या वेतनातूनच ही रक्कम वसूल करायला हवी ! – संपादक)
पनवेल रेल्वेस्थानक परिसरात बेकायदेशीर खाद्यविक्री चालू !
राखीव वनक्षेत्रात शिकार करणार्या ८ जणांना अटक
धर्मांधाचा तरुणीवर अत्याचार
गोमांस भक्षणाचा प्रचार करणारी संस्था आणि उत्तरदायी यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा !
विटा (सांगली) येथे लसीकरणानंतर ४ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू; संतप्त नातेवाइकांचा रुग्णालयात ठिय्या !
सांगली येथे भरधाव चारचाकीची अनेक वाहनांना धडक; चालक पसार