संभाजीनगर – ‘राज्य सरकारला ‘ओबीसी’ समाजाला आरक्षण मिळावे, असे वाटत नाही, त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात नीट बाजू मांडली नाही. ‘ओबीसी’ आरक्षणाविषयी राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे’, असा आरोप भाजपच्या सरचिटणीस श्रीमती पंकजा मुंडे यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. या अनुषंगाने सरकारने काढलेला अध्यादेश कालबाह्य होऊ दिल्याने यापुढे राज्यात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इतर मागासवर्गास न मिळणारे आरक्षण अन्याय करणारे असून या विषयावर शांत रहाणार नाही, असे सांगत पंकजा मुंडे यांनी या प्रश्नी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या वेळी खासदार डॉ. भागवत कराड, डॉ. प्रीतम मुंडे उपस्थित होते.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > ‘ओबीसी’ आरक्षणाची बाजू मांडण्यात सरकार अपयशी ! – पंकजा मुंडे, सरचिटणीस, भाजप
‘ओबीसी’ आरक्षणाची बाजू मांडण्यात सरकार अपयशी ! – पंकजा मुंडे, सरचिटणीस, भाजप
नूतन लेख
- कर्नाटकात भाजपच्या नेत्याच्या घरात घुसून ४ जणांची हत्या !
- सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त पुणे येथे २१ एप्रिल या दिवशी भव्य दिंडीचे आयोजन !
- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे २९ जूनला श्रीक्षेत्र आळंदीहून प्रस्थान !
- Loksabha Elections 2024 : बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला हिंसाचाराचे गालबोट !
- Loksabha Elections 2024 : भाजप हाच धर्मनिरपेक्ष पक्ष ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
- Goa New Education Policy : सरकार यंदापासून इयत्ता ९ वीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याची शक्यता !