ठाणे, ४ जून (वार्ता.) – बदलापूर औद्योगिक वसाहतीतील नोबेल इंटरमिडीएट्स नावाच्या रासायनिक आस्थापनातील रिक्टरमध्ये ३ जूनला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वायू गळती झाली. यामुळे परिसरातील लोकांना श्वास घेणे, डोळे जळजळणे असे त्रास होऊ लागले. अग्नीशमन दलाच्या सैनिकांनी ही गळती थांबवली. या घटनेत कुणालाही दुखातप झालेली नसून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. भिवंडी येथे भंगाराच्या गोदामात लागलेल्या भीषण आगीत १५ गोदामे भस्मसात झाली. तेथे वित्तहानी झाली आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > बदलापूर येथील रासायनिक आस्थापनात वायू गळती, तर भिवंडीत भंगारची १५ गोदामे जळून खाक !
बदलापूर येथील रासायनिक आस्थापनात वायू गळती, तर भिवंडीत भंगारची १५ गोदामे जळून खाक !
नूतन लेख
- आरोपी महिलेचे जामीन आवेदन उच्च न्यायालयाने फेटाळले !
- सांगली येथे कत्तलीसाठी नेणारी ६ गायींची वासरे गोरक्षकांनी पकडली !
- तुर्भे जनता मार्केट येथे फेरीवाल्यांसह दुकानदारांचे अतिक्रमण !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ७८ वर्षीय महिलेवर शेतशिवारात बलात्कार !; १० किंवा ११ जूनला मुंबईत पावसाची शक्यता !…
- स्वातंत्र्यवीर सावरकर हे अजरामर व्यक्तीमत्त्व ! – आनंद कुलकर्णी, ज्येष्ठ नेते हिंदु महासभा
- ४ शौचकुपांमागे केवळ १ शौचकुप महिलांसाठी ! – प्रजा फाऊंडेशन