
ठाणे, ४ जून (वार्ता.) – बदलापूर औद्योगिक वसाहतीतील नोबेल इंटरमिडीएट्स नावाच्या रासायनिक आस्थापनातील रिक्टरमध्ये ३ जूनला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वायू गळती झाली. यामुळे परिसरातील लोकांना श्वास घेणे, डोळे जळजळणे असे त्रास होऊ लागले. अग्नीशमन दलाच्या सैनिकांनी ही गळती थांबवली. या घटनेत कुणालाही दुखातप झालेली नसून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. भिवंडी येथे भंगाराच्या गोदामात लागलेल्या भीषण आगीत १५ गोदामे भस्मसात झाली. तेथे वित्तहानी झाली आहे.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !