कागल – येथील हिंदुत्वनिष्ठ आणि सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. किरण कुलकर्णी यांच्या मातोश्री श्रीमती रोहिणी भालचंद्र कुलकर्णी (वय ७० वर्षे) यांचे २१ मे या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन सुना, एक मुलगी, एक जावई, सहा नातवंडे असा परिवार आहे. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन परिवार कुलकर्णी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

महाबळेश्वर येथील हनुमान मंदिराचा मार्ग ‘द क्लब’ व्यवस्थापनाकडून खुला
गोव्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रसाद सावकार यांचे निधन
हिंजवडी (पुणे) येथे लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !
ठाणे येथे सीरवी समाजाच्या कार्यक्रमात ‘लव्ह जिहाद’विषयी जनजागृती
नवी मुंबई महापालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास प्रारंभ !
महिलेला गर्भवती करून सोडून दिले : गुन्हा नोंद