कागल – येथील हिंदुत्वनिष्ठ आणि सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. किरण कुलकर्णी यांच्या मातोश्री श्रीमती रोहिणी भालचंद्र कुलकर्णी (वय ७० वर्षे) यांचे २१ मे या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन सुना, एक मुलगी, एक जावई, सहा नातवंडे असा परिवार आहे. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन परिवार कुलकर्णी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !