
‘जगाला जाळून टाकण्याची इच्छा करणार्या क्रूर मनास ‘अॅटम्बॉम्बचे’ महत्त्व वाटत असले, तरी दयाशील असणार्या साधूस दान, धर्म आणि परोपकार याचीच अधिक किंमत वाटत असते. क्षुधेने व्याकूळ झालेल्या भिकार्यास, त्याला मिळालेल्या एक घासभर अन्नाचे महत्त्व अॅटम्बॉम्बपेक्षा अधिक आहे; कारण त्याला अपेक्षित वस्तू प्राप्त झाली. त्यामुळे मनाचे समाधान झाल्यानेच अॅटम्बॉम्बपेक्षा त्या घासभर अन्नास अधिक महत्त्व आहे. याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. एकंदरीत कालमानाप्रमाणे व्यक्तीगत अपेक्षेच्या योग्यतेप्रमाणे त्या त्या पदार्थाची किंमत ठरते आणि त्याचे महत्त्व वाढते.’
– प.प. भगवान श्रीधरस्वामी
(संदर्भ : मासिक ‘अमृतवाणी’, डिसेंबर १९९६)
लक्षात घ्या, विज्ञानाची ही मर्यादा !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !