
लातूर – जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी लातूर शहर महानगरपालिका आणि उदगीर, औसा, निलंगा, तसेच अहमदपूर नगरपालिका परिसरात २ मार्चच्या रात्रीपासून पुढील आदेश येईपर्यंत रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशात अत्यावश्यक सेवा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांना सवलत देण्यात आली आहे.
‘मर्यादित विद्यार्थी संख्या, तसेच कोरोनाच्या सुरक्षा नियमांचे पालन करण्याच्या अटींवर येथील शिकवणी वर्ग चालू ठेवण्यास अनुमती देण्यात आली आहे; मात्र नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास शिकवणी वर्गांविरुद्ध कारवाई करण्यात येईल’, असेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी या वेळी सांगितले.
फुलचंद रोकडे यांच्याकडून योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी वस्त्रदान आणि धोंडे जेवण
पिंपरी-चिंचवड बसस्थानकातील एका बसचे छत उखडले !
कराड येथे जप्त केलेले ‘सायलेन्सर’ आणि ‘प्रेशर हॉर्न’ ‘रोडरोलर’ने चिरडले !
लोकलमध्ये हिंदूला चाकूने भोसकले; मुसलमानासह तिघे कह्यात !
गेल्या १२ वर्षांत आरोग्यसेवा लोकांना परवडेल आणि सहज उपलब्ध होईल यांसाठी महत्त्वपूर्ण कार्य ! – PM Modi
छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार करणार्या शिक्षकाला अटक !